शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

हिवाळ्यात बोटांना सूज आली तर? ‘हे’ करा उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 10:53 IST

विशेष म्हणजे या काळात ज्यांना श्वसनविकाराचे आजार आहेत त्यामध्ये दमा आणि अस्थमा याचे  प्रमाण अधिक प्रमाणात वाढते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हिवाळा ऋतू  अनेकांना आल्हाददायक वाटत असला तरी या काळात मोठ्या प्रमाणात आजाराचे प्रमाण वाढलेले असते. सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात डॉक्टरांकडे जात असतात. 

विशेष म्हणजे या काळात ज्यांना श्वसनविकाराचे आजार आहेत त्यामध्ये दमा आणि अस्थमा याचे  प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. त्यासोबत हाडाचे ज्यांना जुनाट आजार आहेत त्यांचे आजारही या काळात दिसून येतात, तसेच काही नागरिकांची बोटे या काळात सुजतात. त्यापैकी काही जणांना संधिवाताचा त्रास जाणवतो. काही जणांना यामुळे मोठ्या प्रमाणात वेदना होतात.

बोटे का सुजतात?     अनेकांना संधिवाताचा त्रास असतो त्यामुळे या काळात बोटे सुजतात.     काहींना कॅल्शियमची कमी असते त्यामुळेसुद्धा हा आजार होतो. थंडी असल्याने नसा आकुंचन पावतात त्यामुळे हा आजार जाणवतो.   

काय करावे? हा आजार नेमका कशामुळे होतो यासाठी काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात. त्यानंतर निदान झाल्यावर तत्काळ या आजारांवर उपचार करणे शक्य आहे. अनेक जण घरगुती उपाय अगोदर करतात. मात्र, त्यात त्याचे समाधान न झाल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

 काही वेळा थायरॉइड आणि युरिक ॲसिड वाढल्यानेसुद्धा हाताची बोटे सुजतात. त्यामुळे रुग्णांना सांगितलेल्या लक्षणांचा अभ्यास करून योग्य त्या चाचण्या करून रोगाचे निदान करावे लागते  अशा रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आढळून येते. - डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य