शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

‘हेल्दी’ थंडी बिघडवू शकते तुमची हेल्थ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 3:13 PM

संसर्गजन्य विंटर बग्जपासून राहा सावधान..

ठळक मुद्देथंडीतल्या काळातलं इन्फेक्शन तुमचं आरोग्य बिघडवू शकतं.रोज साबणानं हात स्वच्छ धुण्याची सवय स्वत:ला लावा.आजारी व्यक्तींचा संपर्क आवर्जुन टाळा. घरातच कोणी आजारी पडलं असेल तर योग्य ती काळजी जरूर घ्या.

- मयूर पठाडेकाही ठराविक काळ असतो, या काळात आजारी पडण्याचं प्रमाण सर्वसामान्यपणे वाढतं. उदाहरणार्थ पावसाळा. पावसाळ्यात पेशंट्सनी डॉक्टरांचे दवाखाने भरलेले दिसतात. त्या तुलनेत हिवाळा हेल्दी समजला जातो. या काळात काहीही खा, भरपूर व्यायाम करा आणि तब्येत सुधरवा, असं म्हटलं जातं. पण थंडीच्या दिवसांत एक मुख्य गोष्ट अनेकांच्या बाबतीत घडते. ती म्हणजे आळस आणि शरीराचं चलनवलन कमी होणं.थंडी असल्यामुळे अनेक जण अंथरुणात पडून राहायला प्राधान्य देतात. या काळात तुम्ही व्यायाम केलात, शरीर तंदुरुस्त ठेवलंत तर उत्तमच, पण बाहेरच्या कडाक्याच्या थंडीमुळे या थंडीत कुठेच बाहेर न पडता उबदार वातावरणात या थंडीचा आनंद घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. पण त्यामुळेही तुम्हाला आजारांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात जे विषाणू आपल्या शरीरावर आक्रमण करतात त्यांना ‘विंटर बग्ज’ म्हटलं जातं. त्यामुळे ताप वगैरे येण्यासारखे प्रकार घडतात. शिवाय हे विषाणू संसर्गजन्य असतात. म्हणजे एकाला तो आजार झाला की त्याच्या संपर्कात येणाºयांनाही हा आजार होण्याची शक्यता खूप मोठी असते. आधीच थंडीचे दिवस आणि त्यात आजारी पडलं की मग जे काही आपल्या शरीराचं थोडंफार चलनवलन व्हायचं तेही बंद होतं.त्यामुळे थंडीतल्या काळातलं इन्फेक्शन कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टी सहज करता येण्यासारख्या आहेत.काय कराल?रोज साबणानं हात स्वच्छ धुण्याची सवय स्वत:ला लावा.तुम्हाला जर आजारी पडल्यासारखं वाटत असेल, तर बाहेर जास्त फिरू नका आणि आजारी व्यक्तींचा संपर्क आवर्जुन टाळा. घरातच कोणी आजारी पडलं असेल तर योग्य ती काळजी जरूर घ्या.सर्दी-खोकला झाल्यास रुमाल, टिश्यू पेपरचा वापर करा.एका वेळेला एकदाच टिश्यू पेपरचा वापर करा.योग्य ते व्हॅक्सिन्स वेळच्या वेळी घ्या.