शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:58 IST

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात.

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चवीनुसार मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी 18 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू हा सोडियमच्या अतिसेवनामुळे होतो. मिठात सोडियम भरपूर असल्याने जास्त मीठ खाणे टाळावे. दिवसात ठराविक प्रमाणातच मीठ खावे. सोडियममुळे मृत्यू कसा होतो?

शरीरात जास्त प्रमाणात सोडियममुळे ब्ल़ड प्रेशर हाय होऊ शकतं. त्यामुळे हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस, मेनिएर डिसीज आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत जास्त मीठ खाणं शक्यतो टाळावं.

 दररोज किती मीठ खावं?

तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला स्नायूंमध्ये दीर्घकाळ अशक्तपणा जाणवत असेल तर ते शरीरात जास्त सोडियमचं लक्षण असू शकतं. याशिवाय वारंवार तहान लागणे, हलकी डोकेदुखी, वारंवार लघवी होणं, शरीरात सूज येणं ही शरीरात सोडियमची पातळी वाढण्याची लक्षणं आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, प्रौढांनी दररोज किमान 2,000 मिलीग्राम किंवा 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं. 2 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या उर्जेनुसार मीठ देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मीठ कमी खाण्यासाठी काय करावं?

1. फक्त ताजे आणि कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खा.2. कमी-सोडियम उत्पादनं निवडा, ज्यात 120mg/100g पेक्षा कमी सोडियम असतं.3. कमी मीठ घालून अन्न शिजवा.4. अन्नाला चवीनुसार मीठाला पर्याय म्हणून औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करा.5. पॅकेज केलेले सॉस, ड्रेसिंग आणि इन्स्टंट पदार्थ खाणं टाळा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स