शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

HEALTH : जेवणानंतर गार पाणी पिताय का? सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 17:59 IST

गार पाणी जरी आपल्या पोटाला आणि गळ्याला थंडावा देत असले तरी जेवल्यानंतर गार पिणे शरीरासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. प्रत्येक जण शरीराच्या गारव्यासाठी गार पाण्याचा वापर करतो. गार पाणी जरी आपल्या पोटाला आणि गळ्याला थंडावा देत असले तरी जेवल्यानंतर गार पिणे शरीरासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा सरळ आपल्या पचनक्रियेवर परिणाम होऊन विविध विकारांसह शरीराची रोग प्रतिकारशक्तीही कमी होते.बऱ्याचजणांना जेवल्यानंतर गार पिण्याची सवय असते, मात्र जेवल्याच्या लगेच नंतर गार पाणी पिणे पित्ताशयासाठी हानिकारक ठरते. आमच्या शरीराचा सामान्य तापमान 98.6 डिग्री फॉरेनहाइट अर्थात ३७ डिग्री सेल्सियस असते. आमच्या शरीरासाठी २०-२२ डिग्री सेल्सियस तापमानाचे पाणी उपयुक्त आहे याहून अधिक गार पाणी पिणे हानिकारक ठरेल. काय दुष्परिणाम होतात ते पाहू. बद्धकोष्ठतागार पाणी पिल्याने शरीरात तयार होणारे पाचक रसाचे तापमान कमी होते. ज्यामुळे जेवण पचण्यास अडचणी निर्माण होतात. शिवाय गार पाण्याने आतड्यादेखील संकुचित होऊन जातात ज्यामुळे बद्धकोष्ठतेचीही समस्या निर्माण होते. ज्यांना ही समस्या असेल त्यांनी गार पाणी पिणे टाळावे.टॉन्सिल्सगार पाणी पिल्यानंतर ते थोड्या वेळेसाठी तोंडातच राहते आणि सामान्य तापमानावर आल्यावरच गळ्यातून खाली उतरतं. अधिक वेळेपर्यंत गार पाणी पित राहिल्याने टॉन्सिल्सची समस्या उत्पन्न होते.Also Read : ​ALERT : जेवताना टीव्ही पाहणे आरोग्यासाठी हानिकारक !