शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

घाईघाईत जेवल्यामुळे वजन वाढण्यासोबतच होऊ शकतो 'हा' गंभीर आजार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 11:29 IST

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यपिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता तसंच अपूरी झोप यांमुळे वेगवेगळ्या परिणामांचा सामना करावा लागतो.

(Image credit- sheknow.com)

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यपिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता तसंच अपूरी झोप यांमुळे वेगवेगळ्या परिणामांचा सामना करावा लागतो. तसंच वेळेअभावी आपण जेवत असताना फारच घाई करून जेवत असतो. तसचं जेवणाचे घास पटापट घेत असतो. त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परीणाम होत असतो. जेवताना घाई केल्याने शरीराला मोठी  किंमत मोजावी लागू शकते. 

तज्ञांच्या म्हणण्यानूसार जेवणासाठी किमान २० मिनिटं तरी लागायला हवीत. तसेत जेवत असताना अन्न चावून खायला हवे.  जर तुम्ही कमीतकमी २० मिनीटांचा वेळ जेवणासाठी घेतला तर तुम्ही व्यवस्थीत चावून अन्न खाऊ शकता. यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघमच्या संशोधकांनी असं स्पष्ट केलं आहे. की जेवण जास्तवेळ चावून खाल्ल्यामुळे तुम्ही कमी जेवता तसंच  खाल्लेल्या अन्नाचं पचन सुद्दा उत्तमरीत्या होतं.  त्यानंतर २ तासांनी काही खाण्याची सवय सुद्धा मिटते. 

वजन वाढतं

जर तुम्ही पटापट जेवत असाल तर अन्न नीट चावून खाल्लं जात नाही. या सवयीमुळे तुमचं वजन वाढायला लागतं. या गोष्टीचा वाईट परिणाम असा  होतो की, यामुळे आपल्या शरीरात मेटाबॉलीक सिन्ड्रोमवर सुद्धा प्रभाव पडु शकतो. ज्याचा थेट संबंध तुमच्या वजनाशी असतो. तुम्ही जेव्हा हळूहळू व्यवस्थीत वेळ घेऊन जेवता त्यावेळी तुम्ही योग्य  तेवढे आणि प्रमाणात खाता. त्यामुळे  शरीरातील हार्मोन्लचं संतुलन व्यवस्थीत राहतं. जर या पध्दतींचा तुम्ही जेवणासाठी वापर केलात तर आरोग्य उत्तम रहीस तसंच लठ्ठपणाचा  धोका टळेल. 

गंभीर आजार

घाईघाईत खाल्ल्याने  डोक्याला विशिष्ट संदेश मिळत असतो. ज्यामुळे हार्मोन्सवर नकारात्मक परीणाम होत असतो. त्यामुळे इन्सुलीन प्रभावित होऊन  टाईप २ डायबिटीस होण्याची शक्यता असते.

तोडांचे विकार 

जेवण व्यवस्थीत चावून न खाल्ल्याल अन्न दातांमध्ये अडकतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅव्हीटीस होण्याची शक्यता असते. जेवण चाऊन खालल्याने  तोंडात असणारे बॅक्टीरीया मिटण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही बॅक्टिरीअल इन्फेक्शनपासून वाचू शकता. अन्न चावून खाल्लाने  शरीरातील  फॅट्स कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न