शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

घाईघाईत जेवल्यामुळे वजन वाढण्यासोबतच होऊ शकतो 'हा' गंभीर आजार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 11:29 IST

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यपिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता तसंच अपूरी झोप यांमुळे वेगवेगळ्या परिणामांचा सामना करावा लागतो.

(Image credit- sheknow.com)

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण्यपिण्याच्या सवयींमध्ये असलेली अनियमीतता तसंच अपूरी झोप यांमुळे वेगवेगळ्या परिणामांचा सामना करावा लागतो. तसंच वेळेअभावी आपण जेवत असताना फारच घाई करून जेवत असतो. तसचं जेवणाचे घास पटापट घेत असतो. त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परीणाम होत असतो. जेवताना घाई केल्याने शरीराला मोठी  किंमत मोजावी लागू शकते. 

तज्ञांच्या म्हणण्यानूसार जेवणासाठी किमान २० मिनिटं तरी लागायला हवीत. तसेत जेवत असताना अन्न चावून खायला हवे.  जर तुम्ही कमीतकमी २० मिनीटांचा वेळ जेवणासाठी घेतला तर तुम्ही व्यवस्थीत चावून अन्न खाऊ शकता. यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंघमच्या संशोधकांनी असं स्पष्ट केलं आहे. की जेवण जास्तवेळ चावून खाल्ल्यामुळे तुम्ही कमी जेवता तसंच  खाल्लेल्या अन्नाचं पचन सुद्दा उत्तमरीत्या होतं.  त्यानंतर २ तासांनी काही खाण्याची सवय सुद्धा मिटते. 

वजन वाढतं

जर तुम्ही पटापट जेवत असाल तर अन्न नीट चावून खाल्लं जात नाही. या सवयीमुळे तुमचं वजन वाढायला लागतं. या गोष्टीचा वाईट परिणाम असा  होतो की, यामुळे आपल्या शरीरात मेटाबॉलीक सिन्ड्रोमवर सुद्धा प्रभाव पडु शकतो. ज्याचा थेट संबंध तुमच्या वजनाशी असतो. तुम्ही जेव्हा हळूहळू व्यवस्थीत वेळ घेऊन जेवता त्यावेळी तुम्ही योग्य  तेवढे आणि प्रमाणात खाता. त्यामुळे  शरीरातील हार्मोन्लचं संतुलन व्यवस्थीत राहतं. जर या पध्दतींचा तुम्ही जेवणासाठी वापर केलात तर आरोग्य उत्तम रहीस तसंच लठ्ठपणाचा  धोका टळेल. 

गंभीर आजार

घाईघाईत खाल्ल्याने  डोक्याला विशिष्ट संदेश मिळत असतो. ज्यामुळे हार्मोन्सवर नकारात्मक परीणाम होत असतो. त्यामुळे इन्सुलीन प्रभावित होऊन  टाईप २ डायबिटीस होण्याची शक्यता असते.

तोडांचे विकार 

जेवण व्यवस्थीत चावून न खाल्ल्याल अन्न दातांमध्ये अडकतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॅव्हीटीस होण्याची शक्यता असते. जेवण चाऊन खालल्याने  तोंडात असणारे बॅक्टीरीया मिटण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही बॅक्टिरीअल इन्फेक्शनपासून वाचू शकता. अन्न चावून खाल्लाने  शरीरातील  फॅट्स कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न