शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दिवसभर एनर्जी, उत्साह हवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 13:36 IST

आहारातल्या या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष..

ठळक मुद्देआपण जे काही खातो, तसेच आपण बनतो.समतोल आहार अत्यावश्यक.अनेक अन्नघटक असे आहेत, ज्यांचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही, ते टाळावेत.रोज तीन वेळा जेवण आणि चार वेळा नाश्ता आवश्यक.

- मयूर पठाडेआपला आहार आणि आरोग्य यांचा खूपच जवळचा संबंध आहे. आपल्या सर्वांनाच ते खूच चांगलं माहीतही आहे, पण आहाराची किती काळजी आपण घेतो. आवश्यक तो आहार आपल्या शरीराला मिळतो का? मुळात काय खायचं, काय खायचं नाही आणि कोणत्या आहारातून काय घटक आपल्याला मिळतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.. यातलं काय आणि किती आपल्याला माहीत असतं?जे अन्न आपण खातो, त्यातून आपल्याला एनर्जी मिळते, आपल्या शरीराच्या चलनवलनासाठी या एनर्जीची आपल्याला फार आवश्यक असते. यात प्रोटिन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सची आपल्याला सर्वाधिक आवश्यक असते. मात्र त्याचबरोबर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स या गोष्टींचीही खूपच गरज असते.या गोष्टी कशा मिळवायच्या?कोणत्या अन्नात, फळांत काय घटक आहेत हे आपल्याला माहीतच हवं.अनेक अन्नघटक असे असतात, ज्यात न्युट्रिशस, आपल्या शरीराला फायदेशीर असे घटक फारच कमी असतात किंवा जवळपास नसतातच.काही अन्नपदार्थांत मिनरल्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स.. यासारखे घटक अजिबात नसतात. काहींमध्ये केवळ कॅलरीज असतात.केक्स, कॅण्डी, कुकीज, वेगवेगळे ज्युसेस या साºया गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेटसचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्यामुळे असे पदार्थ शक्यतो टाळलेलेच बरे.जे पदार्थ खूप आॅइली आहेत, उदाहरणार्थ चिप्स, फ्राईज.. आपल्या हृदयासाठी ते घातक आहेत. त्यामुळे या पदार्थांपासूनही दूर राहायला हवं.अल्कोहोल, कॅफिनसारख्या गोष्टींना लांबूनच रामराम करायला हवा.ज्या पदार्थांतून जास्तीत जास्ती आरोग्यदायी घटक आपल्याला मिळतीत त्यांचा आहारात समावेश हवा.आहारासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी१- आपल्या आहारात रोज तीन जेवणं आणि चार वेळा नाश्ता हवा. त्याचं प्रमाण कमी असलं तरी चालेल, पण चार तासापेक्षा जास्त उपाशी राहू नये.२- मिनरल्स, व्हिॅटॅमिनयुक्त समतोल आहार घ्यावा.३- व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईस केव्हाही चांगला.४- व्हाईट ब्रेडऐवजी होलग्रेन ब्रेडचा वापर करावा.५- ताज्या आणि चमकदार फळं, भाज्यांचा आहारात समावेश हवा.६- प्रोसेस्ड फूडचा वापर शक्यतो नकोच.