शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

दिवसभर एनर्जी, उत्साह हवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 13:36 IST

आहारातल्या या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष..

ठळक मुद्देआपण जे काही खातो, तसेच आपण बनतो.समतोल आहार अत्यावश्यक.अनेक अन्नघटक असे आहेत, ज्यांचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही, ते टाळावेत.रोज तीन वेळा जेवण आणि चार वेळा नाश्ता आवश्यक.

- मयूर पठाडेआपला आहार आणि आरोग्य यांचा खूपच जवळचा संबंध आहे. आपल्या सर्वांनाच ते खूच चांगलं माहीतही आहे, पण आहाराची किती काळजी आपण घेतो. आवश्यक तो आहार आपल्या शरीराला मिळतो का? मुळात काय खायचं, काय खायचं नाही आणि कोणत्या आहारातून काय घटक आपल्याला मिळतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.. यातलं काय आणि किती आपल्याला माहीत असतं?जे अन्न आपण खातो, त्यातून आपल्याला एनर्जी मिळते, आपल्या शरीराच्या चलनवलनासाठी या एनर्जीची आपल्याला फार आवश्यक असते. यात प्रोटिन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सची आपल्याला सर्वाधिक आवश्यक असते. मात्र त्याचबरोबर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स या गोष्टींचीही खूपच गरज असते.या गोष्टी कशा मिळवायच्या?कोणत्या अन्नात, फळांत काय घटक आहेत हे आपल्याला माहीतच हवं.अनेक अन्नघटक असे असतात, ज्यात न्युट्रिशस, आपल्या शरीराला फायदेशीर असे घटक फारच कमी असतात किंवा जवळपास नसतातच.काही अन्नपदार्थांत मिनरल्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स.. यासारखे घटक अजिबात नसतात. काहींमध्ये केवळ कॅलरीज असतात.केक्स, कॅण्डी, कुकीज, वेगवेगळे ज्युसेस या साºया गोष्टींमध्ये कार्बोहायड्रेटसचं प्रमाण खूपच जास्त असतं. त्यामुळे असे पदार्थ शक्यतो टाळलेलेच बरे.जे पदार्थ खूप आॅइली आहेत, उदाहरणार्थ चिप्स, फ्राईज.. आपल्या हृदयासाठी ते घातक आहेत. त्यामुळे या पदार्थांपासूनही दूर राहायला हवं.अल्कोहोल, कॅफिनसारख्या गोष्टींना लांबूनच रामराम करायला हवा.ज्या पदार्थांतून जास्तीत जास्ती आरोग्यदायी घटक आपल्याला मिळतीत त्यांचा आहारात समावेश हवा.आहारासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी१- आपल्या आहारात रोज तीन जेवणं आणि चार वेळा नाश्ता हवा. त्याचं प्रमाण कमी असलं तरी चालेल, पण चार तासापेक्षा जास्त उपाशी राहू नये.२- मिनरल्स, व्हिॅटॅमिनयुक्त समतोल आहार घ्यावा.३- व्हाईट राईसऐवजी ब्राऊन राईस केव्हाही चांगला.४- व्हाईट ब्रेडऐवजी होलग्रेन ब्रेडचा वापर करावा.५- ताज्या आणि चमकदार फळं, भाज्यांचा आहारात समावेश हवा.६- प्रोसेस्ड फूडचा वापर शक्यतो नकोच.