शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

'हे' आहेत रात्री उशिरा जेवण्याचे साइड इफेक्ट्स; लगेच बदला सवय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:32 IST

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही.

(Image Credit : Naturally Savvy)

काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? रात्री उशीरा जेवलं तर सकाळी तुमचा मूड फ्रेश राहत नाही. ऑफिसचं काम करतानाही तुम्ही एनर्जेटिक नसता. अशातच गरजेचं आहे की, रात्री भरपूर झोप घेण्याइतकचं शांत झोप घेणंही आवश्यक असतं. जर तुम्ही दररोज रात्री उशीरा जेवत असाल तर तुम्हाला शरीराच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

(Image Credit : Men's Health India)

रात्री योग्य वेळी न जेवल्याने होणारा त्रास :

शांत झोप न लागणं 

पूर्ण दिवस थकल्यानंतर जर तुम्हाला शांत झोप पाहिजे असेल तर रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. जर तुम्हाला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबून काम करायचं असेल तर तिथेच हेल्दी डिनर करू शकता. त्यासाठी घरूनच जेवण घेऊन जा. जर तुम्ही लवकर जेवलात तर रात्री लवकर झोपू शकता. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटतं. 

हृदयाचे आरोग्य बिघडतं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात. त्यांना हृदयाच्या समस्या होण्याचा धोका अधिक असतो. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी आवश्यक आहे लवकर जेवण करणं. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते. फॅट आणि कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. 

वजन वाढू शकतं

ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे, अशा व्यक्ती जर रात्री उशिरा जेवत असतील तर त्यांचं वजन आणखी वाढतं. यामुळे शरीराच्या इतरही समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर रात्री उशिरा जेवण्याची सवय बदला. रात्री जवल्यानंतर थोडा वेळ वॉक नक्की करा. यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते आणि शरीरामध्ये फॅट्स जमा होत नाहीत. 

छातीमध्ये जळजळ होणं

उशीरा जेवणं किंवा जेवल्यानंतर लगेच झोपणं या सवयींमुळे गॅसची समस्या वाढते. गॅसमुळ पोटात आणि छातीमध्ये जळजळ होते आणि अस्वस्थ वाटतं. यामुळे तुम्हाला शांत झोपही लागणार नाही. 

पोटाच्या समस्यांचा सामना करणं

ज्या व्यक्ती रात्री उशिरा जेवतात, त्यांना नेहमी पोटदुखी, अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. जेवलेलं अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे या सर्व समस्या उद्भवतात. पोटदुखी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही रात्रीचं जेवण वेळेत करणं गरजेचं असतं. 

थकवा येणं

रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कोणत्याही समस्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत जेवण करावं. वेळेवर झोपणं आणि जेवणं यांमुळे सकाळई उठल्यावर तुम्ही फ्रेश असाल. तसेच कामही तितक्याच उत्साहात कराल. 

पोट राहिल हलकं

जर तुम्ही वेळेवर जेवण करत असाल तर जेवण पचण्यास पूर्ण वेळ मिळतो. जेवल्यानंतर फिरायला गेल्याने जेवणं पचण्यास मदत होते आणि पोट हलकं राहतं. तसेच अॅसिडीटी आणि अपचन यांसारख्या समस्या होत नाहीत. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग