शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दही आणि गुळ खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा अन् इतरही समस्या दूर ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 19:57 IST

तुम्ही याआधी कधी दही आणि गुळ खाल्ल आहे का? नसेल तर एकदा खाऊन बघाच....रोगप्रतिकारक शक्ती तर वाढेलच शिवाय इतर आजारदेखील दूर राहतील...

दही आणि गुळाचे मिश्रण तुम्ही कधीही खाल्ले नसेल पण हे अत्यंत चविष्ट लागते. केवळ चविष्ट लागणे इतपतच त्याचा उपयोग मर्यादित नाही. तर यामुळे रोगप्रतिकाराक शक्ती वाढते. कोरोनाकाळात तर याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच भरपूर इतर फायदे होऊ शकतात. कोणते फायदे? वाचा

वजन कमी होणे- दही गुळ एकत्र खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित याचे सेवन केलात तर तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी- गुळ आणि दह्यामुळे तुमच्या शरीरातील लोहाची मात्रा वाढण्यास मदत होते. अॅनिमिया सारखे आजार दूर राहतात.

मासिक पाळीच्या दरम्यान- मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही दहि आणि गुळाचे सेवन केल्यास तुम्हाला होणारा त्रास कमी होऊ शकतो. या काळात अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. दही - गुळ खाल्ल्यामुळे हा त्रास फार मोठ्या प्रमाणात कमी होतो.

पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी - बद्धकोष्ठता, अपचन व इतर पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी दही-गुळ हा रामबाण उपाय आहे.

सर्दीपासून मुक्तता- दही आणि गुळ खाऊन तर बघा. तुम्हाला सर्दीचा त्रास फार कमी प्रमाणात होईल.

आतड्यांचे कार्य सुरळीत राहते - गुळ आणि दही एकत्र करून खाल्ल्याने आतड्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसेच भरपूर प्रमाणात कॅल्शिअमपण मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न