शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

दही आणि गुळ खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा अन् इतरही समस्या दूर ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 19:57 IST

तुम्ही याआधी कधी दही आणि गुळ खाल्ल आहे का? नसेल तर एकदा खाऊन बघाच....रोगप्रतिकारक शक्ती तर वाढेलच शिवाय इतर आजारदेखील दूर राहतील...

दही आणि गुळाचे मिश्रण तुम्ही कधीही खाल्ले नसेल पण हे अत्यंत चविष्ट लागते. केवळ चविष्ट लागणे इतपतच त्याचा उपयोग मर्यादित नाही. तर यामुळे रोगप्रतिकाराक शक्ती वाढते. कोरोनाकाळात तर याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच भरपूर इतर फायदे होऊ शकतात. कोणते फायदे? वाचा

वजन कमी होणे- दही गुळ एकत्र खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित याचे सेवन केलात तर तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी- गुळ आणि दह्यामुळे तुमच्या शरीरातील लोहाची मात्रा वाढण्यास मदत होते. अॅनिमिया सारखे आजार दूर राहतात.

मासिक पाळीच्या दरम्यान- मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही दहि आणि गुळाचे सेवन केल्यास तुम्हाला होणारा त्रास कमी होऊ शकतो. या काळात अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. दही - गुळ खाल्ल्यामुळे हा त्रास फार मोठ्या प्रमाणात कमी होतो.

पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी - बद्धकोष्ठता, अपचन व इतर पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी दही-गुळ हा रामबाण उपाय आहे.

सर्दीपासून मुक्तता- दही आणि गुळ खाऊन तर बघा. तुम्हाला सर्दीचा त्रास फार कमी प्रमाणात होईल.

आतड्यांचे कार्य सुरळीत राहते - गुळ आणि दही एकत्र करून खाल्ल्याने आतड्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसेच भरपूर प्रमाणात कॅल्शिअमपण मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न