शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पावसाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:16 IST

Coconut Water In Monsoon: अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

Coconut Water In Monsoon: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक नारळाचं पाणी पितात. कारण त्याने शरीराला थंड वाटतं आणि पाण्याची कमतरता भरून निघते. त्यासोबतच त्यातील पोषक तत्वही शरीराला मिळतात. उन्हाळा संपला की, अनेकांना प्रश्न पडतो की पावसाळ्यात नारळाचं पाणी प्यायचं की नाही? अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

एक्सपर्ट सांगतात की, पावसाच्या दिवसातही नारळाचं पाणी पिऊ शकता. यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जे शरीराला खूप फायदे देतात. पावसाळ्यात तुम्ही कमी प्रमाणात पिऊ शकता. 

पावसाळ्यात इम्यूनिटी आणि डायजेशन कमजोर होत असतं. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि पोटासंबंधी समस्या होत असतात. अशात नारळ पाण्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. पावसाळ्यात बॅक्टेरिया पोटात जातात. ज्यामुळे पोट खराब होतं. त्यामुळे नारळाचं पाणी तुमची मदत करू शकतं. ताजं नारळाचं पाणी पिऊन तुम्ही पोट चांगलं ठेवू शकता. 

पावसाळ्यात नारळाचं पाणी जास्त प्याल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. कारण नारळाच्या पाण्यात भरपूर सोडिअम असतं आणि त्यामुळे पावसाळ्यात जर तुम्ही नारळ पाण्याचं जास्त सेवन कराल तर तुम्हाला ब्लोटिंग आणि हायपरटेंशनची समस्या होऊ शकते. अशात नारळ पाणी कमी प्रमाणात प्यावं. काही लोकांना नारळ पाण्याची एलर्जी असते. जर त्यांनी पावसाळ्यात नारळ प्यायलं तर त्यांना सूज, पित्त, खाज अशा समस्याही होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य