शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
7
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
8
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
9
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
10
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
11
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
12
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
13
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
14
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
15
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
16
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
17
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
18
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
19
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
20
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 

पावसाळ्यात नारळ पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:16 IST

Coconut Water In Monsoon: अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

Coconut Water In Monsoon: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक नारळाचं पाणी पितात. कारण त्याने शरीराला थंड वाटतं आणि पाण्याची कमतरता भरून निघते. त्यासोबतच त्यातील पोषक तत्वही शरीराला मिळतात. उन्हाळा संपला की, अनेकांना प्रश्न पडतो की पावसाळ्यात नारळाचं पाणी प्यायचं की नाही? अनेकांना असं वाटतं की, या दिवसात नारळाचं पाणी प्यायल्याने पोट खराब होऊ शकतं. पण यात किती तथ्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

एक्सपर्ट सांगतात की, पावसाच्या दिवसातही नारळाचं पाणी पिऊ शकता. यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. जे शरीराला खूप फायदे देतात. पावसाळ्यात तुम्ही कमी प्रमाणात पिऊ शकता. 

पावसाळ्यात इम्यूनिटी आणि डायजेशन कमजोर होत असतं. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि पोटासंबंधी समस्या होत असतात. अशात नारळ पाण्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. पावसाळ्यात बॅक्टेरिया पोटात जातात. ज्यामुळे पोट खराब होतं. त्यामुळे नारळाचं पाणी तुमची मदत करू शकतं. ताजं नारळाचं पाणी पिऊन तुम्ही पोट चांगलं ठेवू शकता. 

पावसाळ्यात नारळाचं पाणी जास्त प्याल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. कारण नारळाच्या पाण्यात भरपूर सोडिअम असतं आणि त्यामुळे पावसाळ्यात जर तुम्ही नारळ पाण्याचं जास्त सेवन कराल तर तुम्हाला ब्लोटिंग आणि हायपरटेंशनची समस्या होऊ शकते. अशात नारळ पाणी कमी प्रमाणात प्यावं. काही लोकांना नारळ पाण्याची एलर्जी असते. जर त्यांनी पावसाळ्यात नारळ प्यायलं तर त्यांना सूज, पित्त, खाज अशा समस्याही होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य