शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

भूतलावरचं अमृत प्या आणि चीरतरुण राहा..

By admin | Published: June 09, 2017 6:52 PM

दररोज नारळपाणी पिण्याचे ११ फायदे

- मयूर पठाडेनारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. या नारळाच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो. नारळपाण्याबाबत तर काय सांगावं?भूतलावरचं जणू अमृतच.या अमृतपाण्याच्या नियमित सेवनानं खरोखर तुम्हाला चीरतारुण्य लाभू शकतं. सकाळी उठल्या उठल्या जर एक ग्लासभर नारळपाणी तुम्ही प्यालात तर तुमच्या आरोग्याच्या समस्या कुठल्याकुठे पळून जातील.काय आहेत नारळपाण्याचे फायदे?१- नारळपाण्याने दिवसभर तुम्हाला प्रसन्न वाटेल.२- उन्हाळच्या दिवसात तर नारळपाणी खूपच उत्तम. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता ते भरून काढेल.३- नारळपाण्यात भरपूर प्रमाणात अ‍ॅँटी आॅक्सिडंट्स, अमिनो अ‍ॅसिड्स, एंजाइम्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन याशिवाय अनेक उपयुक्त घटक असतात. ते आयोग्यासाठी फारच फायदेशीर आहेत. ४- डायरिया, उलटी यासारख्या विकारांवर अत्यंत गुणकारी.५- नारळपाण्यात कोलेस्टेरॉल बिलकुल नाही.

 

६- ते फॅट फ्री आहे. ७- नारळपाणी हृदयविकारांपासून आपल्याला मुक्त ठेवतं. ८- हायपरटेंशन आणि हाय बीपी ताब्यात ठेवण्यासाठी नारळपाणी अतिशय उपयुक्त आहे. ९- मायग्रेनची समस्या नारळपाण्यामुळे दूर होते. १०- नारळपाण्यात भरपूर फायबर्स असल्यामुळे शरीरातील शुगर कंट्रोल राहते. ११- शरीरातील इन्फेक्शन नारळपाण्यामुळे दूर होतं.