शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

प्रवासात हार्ट अटॅक येण्याची कारणे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 15:15 IST

तसे तर हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. खासकरून प्रवासात याबाबत फारच जागरूक रहावं लागतं.

(Image Credit : Diet Doctor)

तसे तर हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. खासकरून प्रवासात याबाबत फारच जागरूक रहावं लागतं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. स्पेनमध्ये प्रस्तुत एका रिसर्चमध्ये अभ्यासकांनी यावर जोर दिला की, जर प्रवासादरम्यान आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यावर वेळीच उपचार केले तर याचे दीर्घकाळ सकारात्मक परिणाम दिसतो. 

या रिसर्चचे लेखक आणि जपान यूनिव्हर्सिटीचे रायोता निशिओ सांगतात की, 'जर तुम्ही प्रवास करत असाल आणि तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे दिसली जसे की, छाती, घशात, मान, कंबर किंवा पोटात वेदना होत असतील. ज्या १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेसाठी होत असतील तर वेळीच रुग्णवाहिकेला फोन करा.  

या कारणांमुळे प्रवासात येतो हार्ट अटॅक

खरंतर फार लांबचा प्रवास करत असताना डिहायड्रेशन, पाया अखडणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन, थकवा, मळमळ होणे यांसारख्या समस्यामुळे शरीरात रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाही. याच कारणामुळे हृदयविकाराचा झटका येतो. 

या रिसर्चमध्ये १९९९ ते २०१५ दरम्यान २ हजार ५६४ रूग्णांवर रिसर्च करण्यात आला. या सर्वांना हृदयविकाराचा झटका आल्यावर वेळीच डॉक्टर पुरवला गेला. यातील काही रुग्णांचं ऑपरेशन करून त्यांच्यात स्टेंटी टाकण्यात आली. यातील १९२ म्हणजेच ७.५ टक्के रूग्ण हार्ट अटॅकवेळी प्रवास करत होते. जे रुग्ण प्रवास करत होते ते सर्व तरूण होते. पण त्यांना एक गंभीर हृदयाचा आजार STEMI चा धोका होता. यात हृदयापर्यंत रक्त घेऊन जाणारी नळी ही ब्लॉक होते. 

डॉक्टर निशिओ या गोष्टीवर जोर दिला की, प्रवासात हार्ट अटॅकनंतर मिळणाऱ्या आपातकालीन मदतीनंतर रुग्णाने लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. असे केल्याने त्याला भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतील. 

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका