शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सुखद धक्का... दुसरं तिसरं कुणी नाही; आता WHO नेच सांगितलं कोरोनाची लस कधी येतेय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 17:57 IST

कोरोनाच्या माहामारीला नियंत्रणात आणण्याासाठी लस किंवा औषधाचा शोध लागणं गरजेचं आहे.

(Image credit- twitter)

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. कोरोना व्हायरसची लस आणि औषध शोधण्याासाठी जगभरातील देशांमध्ये शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या माहामारीला नियंत्रणात आणण्याासाठी लस किंवा औषधाचा शोध लागणं गरजेचं आहे. कारण अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याची स्थिती आहे. अशा स्थितीत माहामारीचा सामना करता यावा यासाठी सगळ्याच देशांचे लक्ष लस कधी विकसीत होते याकडे लागले आहे. 

दरम्यान जागतीक आरोग्य संघटनेच्या प्रमुख डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी गुरूवारी सांगितले की, कोविड19 ची लस तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरीस कोरोनाची लस होणार होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरिस कोरोनाशी लढण्यासाठी लस तयार होऊ शकते. असे वृत्त पीटीआयने दिलं आहे. मलेरियाचे औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे संशोधन आणि परिक्षण रोखल्याची सुचनाही त्यांनी वेळी दिली आहे. 

WHO ने दिलेल्या माहितीनुसार सॉलिडॅरिटी चाचणी, ब्रिटनमधील रिकव्हरी रिपोर्ट यांच्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांमुळं कोव्हिड-19चा मृत्यूदर कमी झालेला दिसून आला नाही. म्हणून या औषधाचे परिक्षण थांबवण्यात आलं आहे.  ज्या रुग्णांवर याआधीच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा कोर्स सुरू आहे, त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

१० कंपन्यांची मानवी परिक्षणाची सुरूवात झाली आहे. 

स्वामीनाथन यांनी सांगितले की, भविष्यात या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी १० ठिकाणी सुरू असलेल्या माणसांवरच्या परिक्षणापैकी तीन ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. लसीचा शोध लावणं ही खूप वेळ दीर्घकालीन आणि प्रक्रिया आहे तरी या वर्षाच्या अखेरीस लसीचा शोध लागल्यास कोरोनाच्या लढाईत मोठं यश येऊ शकतं. असंही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे त्यांनी सांगितले की, "परिणामकारक लस येईपर्यंत हा नवा कोरोनाव्हायरस इतर इन्फ्लूएंझा व्हायरसप्रमाणे सिझनल व्हायरस होण्याची शक्यता आहे. ज्याचा उद्रेक वर्षातून एकदा किंवा दोनदा होईल. म्हणजे हा आजारच सर्वसामान्य होईल, त्यावेळी या  विषाणूंच्या संक्रमणाने लोक आजारी पडले तरी फारसा परिणाम दिसून येणार नाही.

जगभरात कोरोनाव्हायरसचे ८६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतात सध्या १ लाखांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असले तरी निरोगी रुग्णांचा आकडा २ लाखांपेक्षा जास्त आहे. 

CoronaVirus News: कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाबाची लक्षणं काहीशी वेगळी... जाणून घ्या!

लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य