शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! 'या' महिन्यात भारतातून नष्ट होऊ शकते कोरोनाची माहामारी, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 13:34 IST

CoronaVirus latest news update : गणितीय प्रमाणांच्या आधारांवर हे विश्लेषण केलं आहे.

कोरोना व्हायरसची माहामारी कधी संपणार, जनजीवन कधी सुरळीत होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. कोरोनाची माहामारी सप्टेंबरच्या मध्यात भारतातून नष्ट होऊ शकते. असा दिलासादायक दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. गणितीय प्रमाणांवर आधारित हे विश्लेषण केलं आहे. या अभ्यासात दिसून येत आहे की, जेव्हा गुणांक १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा ही माहामारी संपेल, हे  संशोधन ऑनलाइन जर्नल एपीडेमीयोलॉजी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

हे अध्ययन डीजएसएच चे उपसंचालक डॉ अनिल कुमार आणि उपसाहाय्यक संचालक रूपाली रॉय यांनी केले आहे. त्यांनी  या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी गणितीय प्रमाणांचा वापर केला आहे. ज्यामध्ये माहामारीचा प्रसार आणि त्यातून बाहेर येत असलेल्या लोकांच्या क्षमतेचा अभ्यास केला गेला होता. या अभ्यासातून संक्रमण झालेल्या व्यक्तीकडून कधीपर्यंत संक्रमण पोहोचू शकतं. याबाबत परिक्षण करण्यात आले. एकूणच संक्रमणाचा दर आणि कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णांचा दर यांतील संबंधाचा अभ्यास करण्यात आला. रिपोर्टनुसार भारतात ही माहामारी २ मार्चला सुरू झाली त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले.

या अभ्यासााठी तज्ज्ञांनी भारतातील कोरोना रुग्णाची आकडेवारी आणि वर्ल्डमीटर्स डॉट इंफो कडून १ ते १९ मार्चपर्यंत नोंद करण्यात आलेल्या आकडेवारी यांवर अभ्यास करण्यात आला.  रिपोर्टनुसार बेलीज रिलेटिव रिमूवल रेट (बीएमआरआरआर), कोविड19 च्या सांखिकीय विश्लेषणात भारतीय सांखिकीय अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार  सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाची माहामारी भारतातून नष्ट होऊ शकते. 

कोरोनाचे तीव्र परिणाम अजूनही दिसलेले नाहीत; कम्युनिटी ट्रांसफरचा धोका अधिक

कोरोना व्हायरसनंतर आता 'या' जीवघेण्या व्हायरसचा धोका; WHO ने दिल्या सुचना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या