शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

दिलासादायक! 'या' महिन्यात भारतातून नष्ट होऊ शकते कोरोनाची माहामारी, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 13:34 IST

CoronaVirus latest news update : गणितीय प्रमाणांच्या आधारांवर हे विश्लेषण केलं आहे.

कोरोना व्हायरसची माहामारी कधी संपणार, जनजीवन कधी सुरळीत होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. कोरोनाची माहामारी सप्टेंबरच्या मध्यात भारतातून नष्ट होऊ शकते. असा दिलासादायक दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. गणितीय प्रमाणांवर आधारित हे विश्लेषण केलं आहे. या अभ्यासात दिसून येत आहे की, जेव्हा गुणांक १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा ही माहामारी संपेल, हे  संशोधन ऑनलाइन जर्नल एपीडेमीयोलॉजी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

हे अध्ययन डीजएसएच चे उपसंचालक डॉ अनिल कुमार आणि उपसाहाय्यक संचालक रूपाली रॉय यांनी केले आहे. त्यांनी  या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी गणितीय प्रमाणांचा वापर केला आहे. ज्यामध्ये माहामारीचा प्रसार आणि त्यातून बाहेर येत असलेल्या लोकांच्या क्षमतेचा अभ्यास केला गेला होता. या अभ्यासातून संक्रमण झालेल्या व्यक्तीकडून कधीपर्यंत संक्रमण पोहोचू शकतं. याबाबत परिक्षण करण्यात आले. एकूणच संक्रमणाचा दर आणि कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णांचा दर यांतील संबंधाचा अभ्यास करण्यात आला. रिपोर्टनुसार भारतात ही माहामारी २ मार्चला सुरू झाली त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले.

या अभ्यासााठी तज्ज्ञांनी भारतातील कोरोना रुग्णाची आकडेवारी आणि वर्ल्डमीटर्स डॉट इंफो कडून १ ते १९ मार्चपर्यंत नोंद करण्यात आलेल्या आकडेवारी यांवर अभ्यास करण्यात आला.  रिपोर्टनुसार बेलीज रिलेटिव रिमूवल रेट (बीएमआरआरआर), कोविड19 च्या सांखिकीय विश्लेषणात भारतीय सांखिकीय अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार  सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाची माहामारी भारतातून नष्ट होऊ शकते. 

कोरोनाचे तीव्र परिणाम अजूनही दिसलेले नाहीत; कम्युनिटी ट्रांसफरचा धोका अधिक

कोरोना व्हायरसनंतर आता 'या' जीवघेण्या व्हायरसचा धोका; WHO ने दिल्या सुचना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या