शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

असे पदार्थ जे कधीही खराब होत नाहीत, पदार्थ खराब होण्याची भीती वाटत असेल तर ही यादी पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:32 IST

फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यामुळे त्यातील अनेक पौष्टीक घटक कमी होतात. असे असले तरीही काही असे पदार्थ आहेत जे खराबच होत नाहीत. कोणते? पाहु...

आपल्या रोजच्या जेवणात पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून आपण फार काळजी घेतो. सध्याच्या वातावरणात पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता जरा जास्त आहे. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेतली गेली पाहिजे. साधारणत: प्रत्येक घरात पदार्थ ताजेतवाने ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. सकाळचे अन्न फ्रिजमध्ये ठेऊन संध्याकाळी गरम करून खाल्ले जाते. मात्र हे घातक आहे. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यामुळे त्यातील अनेक पौष्टीक घटक कमी होतात. असे असले तरीही काही असे पदार्थ आहेत जे खराबच होत नाहीत. कोणते? पाहु...

तांदुळतांदुळ हा असा पदार्थ आहे जो कित्येक काळ ठेवला तरीही खराब होत नाही. तांदुळ जर ऑक्सिजनमुक्त बंद डब्यामध्ये ठेवला तर तब्बल ३० वर्षे राहु शकतो. त्याला ४० डिग्री तापमानातच ठेवावे.

मिल्क पावडरदुध नाशवंत आहे पण दुधापासून तयार केलेली मिल्क पावडर ही बराच काळ ठेवली तरी राहते. ती फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चालते.

सुके बीन्सराजमा, सोयाबीन, सुके मटार हे शिजवल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट लागतात. हे बराच काळासाठी टिकतात आणि लवकर खराब होत नाहीत.

मधमध हे एक नैसर्गिक उत्पादन आहे. मध मध्यमाश्यांनी साठवलेले असते. त्यामुळे ते मुळातच टिकाऊ असते. त्यामुळे घरातील मधाचे सेवन तुम्ही कधीही करू शकता.

साखरसाखरेला हवाबंद डब्यात ठेवल्यास साखर खराब होत नाही. साखर हे तयार उत्पादन आहे ज्याला किडे लागण्याचा धोका कमी असतो.

विनेगरलोणची, डबाबंद पदार्थ टिकवण्यासाठी विनेगर वापरले जाते. पण विनेगर खरंच टिकाऊ आहे का? अर्थात जे सर्व पदार्थांना टिकवते ते विनेगर टिकाऊ असतेच. कितीही काळ ते जसेच्या तसे राहु शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न