शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

असे पदार्थ जे कधीही खराब होत नाहीत, पदार्थ खराब होण्याची भीती वाटत असेल तर ही यादी पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:32 IST

फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यामुळे त्यातील अनेक पौष्टीक घटक कमी होतात. असे असले तरीही काही असे पदार्थ आहेत जे खराबच होत नाहीत. कोणते? पाहु...

आपल्या रोजच्या जेवणात पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून आपण फार काळजी घेतो. सध्याच्या वातावरणात पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता जरा जास्त आहे. त्यामुळे त्याची अधिक काळजी घेतली गेली पाहिजे. साधारणत: प्रत्येक घरात पदार्थ ताजेतवाने ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. सकाळचे अन्न फ्रिजमध्ये ठेऊन संध्याकाळी गरम करून खाल्ले जाते. मात्र हे घातक आहे. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यामुळे त्यातील अनेक पौष्टीक घटक कमी होतात. असे असले तरीही काही असे पदार्थ आहेत जे खराबच होत नाहीत. कोणते? पाहु...

तांदुळतांदुळ हा असा पदार्थ आहे जो कित्येक काळ ठेवला तरीही खराब होत नाही. तांदुळ जर ऑक्सिजनमुक्त बंद डब्यामध्ये ठेवला तर तब्बल ३० वर्षे राहु शकतो. त्याला ४० डिग्री तापमानातच ठेवावे.

मिल्क पावडरदुध नाशवंत आहे पण दुधापासून तयार केलेली मिल्क पावडर ही बराच काळ ठेवली तरी राहते. ती फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी चालते.

सुके बीन्सराजमा, सोयाबीन, सुके मटार हे शिजवल्यानंतर अत्यंत स्वादिष्ट लागतात. हे बराच काळासाठी टिकतात आणि लवकर खराब होत नाहीत.

मधमध हे एक नैसर्गिक उत्पादन आहे. मध मध्यमाश्यांनी साठवलेले असते. त्यामुळे ते मुळातच टिकाऊ असते. त्यामुळे घरातील मधाचे सेवन तुम्ही कधीही करू शकता.

साखरसाखरेला हवाबंद डब्यात ठेवल्यास साखर खराब होत नाही. साखर हे तयार उत्पादन आहे ज्याला किडे लागण्याचा धोका कमी असतो.

विनेगरलोणची, डबाबंद पदार्थ टिकवण्यासाठी विनेगर वापरले जाते. पण विनेगर खरंच टिकाऊ आहे का? अर्थात जे सर्व पदार्थांना टिकवते ते विनेगर टिकाऊ असतेच. कितीही काळ ते जसेच्या तसे राहु शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न