शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

जेवणानंतर लगेच लघवी करण्याचा का दिला जातो सल्ला? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:05 IST

Urinating After Meal : जेवण झाल्यावर लगेच लघवीला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेद डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

Urinating After Meal : तुम्ही पाहिलं असेल की, बऱ्याच लोकांना जेवण झाल्यावर संडासला जाण्याची सवय असते. याचा अर्थ हा होतो की, त्यांची पचनक्रिया बिघडलेली आहे. मात्र, एक्सपर्ट सांगतात की, जेवण झाल्यावर लगेच लघवीला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेद डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

डॉ. मिहिर खत्री यांनी कवि घाघ यांच्या कवितेच्या 'खाइ के मूते सूते बाउ, काहे के बैद बसावे गाऊ'। ओळी शेअर केल्या. या ओळींचा अर्थ असा होतो की, जेवण केल्यावर लगेच लघवी केल्याने आणि डाव्या कडावर झोपल्याने गावात वैद्याची गरजच पडणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण केल्यावर ही दोन कामे केल्याने तुम्ही नेहमीच निरोगी राहू शकता. 

जेवणानंतर लघवीचे फायदे

डॉक्टर खत्री यांच्यानुसार, तुम्ही जेव्हाही जेवण कराल त्यानंतर लगेच लघवीला आवर्जून जा. याने किडनी निरोगी राहते आणि यासंबंधी आजारही होत नाहीत. तसेच ही सवय हृदयासाठीही फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका यामुळे कमी होतो.

डाव्या कडावर झोपण्याचे फायदे

डाव्या कडावर झोपण्याला वाम कुक्षी म्हटलं जातं. आयुर्वेदात जेवण झाल्यावर डाव्या कडावर झोपण्यास सांगण्यात आलं आहे. असं केल्याने अन्न चांगल्या पद्धतीने पचन होतं आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात. त्यामुळे ही सवय गरजेची आहे.तसेच अनेक रिसर्चमध्येही सांगण्यात आलं आहे की, डाव्या कडावर झोपल्याने हार्टबर्न म्हणजे अॅसिडिटीची समस्या कमी होते. या पोजिशनमध्ये झोपल्याने अन्न सहजपणे आतड्यांमधून जातं आणि पचनक्रिया व्यवस्थित होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य