शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणात 'या' डाळींचं सेवन पडू शकतं महागात, तब्येत चांगली ठेवण्यासाठी 'ही' पद्धत वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:56 IST

Pulses In Shravan : श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

Pulses In Shravan : डाळींचं सेवन आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न भरपूर असतं. डाळींच्या सेवनाने शरीराची कमजोरी दूर होण्यास मदत मिळते. पण वातावरण बदलानुसार आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या आहारात बदल केला पाहिजे. श्रावणात कोणत्या डाळींचं सेवन करू नये हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.

पावसाळ्यात आपली पचनक्रियां कमजोर होत असते. आपण जे खातो ते पचवण्यासाठी शरीराला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे आहाराची काळजी घेतली पाहिजे. काही डाळी पचनास जड असतात. व्यवस्थित न शिजवल्याने गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळ, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या होतात. ज्या लोकांना आधीच या समस्या आहेत त्यांनी खालील डाळींचं सेवन करू नये.

कोणत्या डाळी खाऊ नये

पावसाळ्यात पचन तंत्र कमजोर झाल्यामुळे मसूरची डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, तुरीची डाळ, राजमा यांचं सेवन कमी करावं.

काय कराल उपाय?

जर तुम्हाला या दिवसांमध्ये या डाळींचं सेवन करायचं असेल तर त्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. या डाळी शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवाव्या. भाजी करताना त्यात आलं, काळी मिरे, जिरं, हींग टाकावा. याने तुमची पचनक्रिया चांगली होते.

वजन कमी करण्यास मदत

डाळी आणि राजमा एका कॅटेगरीमध्ये येतात. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, यांच्या सेवनाने फॅट आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं. यात भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलं राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

एनर्जी मिळेल

डाळींमध्ये हेल्दी कार्ब्स भरपूर असतात. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे सेल्स डॅमेज होण्याचा धोका टाळला जातो. डाळींमधील आयर्नमुळे हीमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीराची ताकद वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य