शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

जिल्हा परिषद हायस्कूल (गुरू)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:18 AM

सर्वप्रथम मुख्याध्यापकांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थिनींनी शारदा स्तवन सादर ...

सर्वप्रथम मुख्याध्यापकांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थिनींनी शारदा स्तवन सादर केले. याप्रसंगी विशाखा मुनिश्वर, वैशाली पुसाम यांनी गुरुपौर्णिमेच्यानिमित्त आपल्या भाषणात गुरुंची महती सांगितली. सुरभी आगाशे हिने गुरुंचे गौरव गीत सादर केले. मुख्याध्यापक मेश्राम यांनी, लोकमान्य टिळक यांच्या कार्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. मानवी जीवनात आई-वडील आणि गुरूचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुंचा आदर करावा. नम्रपणा माणसाला मोठे करण्यासाठी निश्चितच महत्वपूर्ण आहे. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुचा मोठा वाटा असतो. शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य करावे असे आवाहन केले. संचालन सुरभी आगाशे हिने केले. आभार विशाखा मुनिश्वर हिने मानले. कार्यक्रमासाठी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुनंदा मारबते, जी. आर. निंबेकर यांनी सहकार्य केले.