शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कार्यकर्त्यांनो, जनहिताची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:32 IST

निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने दाखवून स्व:हित साधण्यावर या सरकारने भर दिला.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतगोरेगाव : निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने दाखवून स्व:हित साधण्यावर या सरकारने भर दिला. त्यामुळे या खोटारड्या आणि संधीसाधू सरकारचा खरा चेहरा आता जनतेपुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या मार्गी लावून जनहिताची कामे करावी. असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.२३) येथे केले.स्थानिक शारजा लॉन येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बन्सोड, राकाँ जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा सचिव गोविंद खंडेलवाल, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, नगरसेवक रुस्तम येळे, जि.प.सदस्या ललीता चौरागडे, राकाँ तालुकाध्यक्ष केलवराम बघेले, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, बाबा बहेकार, जि.प. गटनेता गंगाधर परशुरामकर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कमलेश बारेवार, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, प्रदीप जैन, विना बिसेन, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, अनिता तुरकर, छाया हुकरे, नामदेव डोंगरवार, किशोर तरोणे उपस्थित होते.पटेल म्हणाले, सध्या सत्तेत असलेले सरकार म्हणजे जनतेला भुलथापा देणारे सरकार आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी असो, शेतकऱ्यांना देण्यात येणाºया सुविधा असो यासाठी अनेक अडचणी निर्माण करुन गोरगरीबांना लाभापासून वंचित ठेवण्याचे काम विद्यमान सरकारकडून केले जात आहे. या सरकारचा खरा चेहरा उघड करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन करित त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असो वा नसो आमच्या पक्षाने नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम केले आहे. निवडणुकीपूर्वी विकास कामे करुन परिसराचा कायापालट करु असे सांगणाऱ्यांनी सांगता येईल असे एकही विकास काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.बन्सोड यांनी कार्यकर्त्यानी आपल्या तालुक्यातील गावागावातील प्रभाग वॉर्ड, बुथ संघटन बळकट करण्यासाठी काम करावे . हे कार्य करत असतानाच शेतकऱ्यांना, गोरगरीब लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत विचारणा करुन त्यावर तोडगा काढून द्यावा. गाव पातळीवर संघटन मजबूत करावे. या वेळी माजी विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी तालुक्यातील अनेक गावात आघाड्या स्थापन करुन जनसंपर्क वाढविण्याचे कार्य कार्यकर्त्यांना देण्यात आले. नवयुवकांच्या नावाच्या नोंदणीसह मतदार याद्या तयार करुन त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठीही कार्यक्रम तयार करण्यात आला.गाव प्रमुखाकडे ही जबाबदारी देण्यात आली. कार्यकर्ता मेळाव्याला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.