शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

शशीकरण पहाडीजवळ वनतलाव होणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:40 PM

तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या रेंगेपार सहवनक्षेत्रातील कपांर्टमेंट नंबर ५५२ मधील शशीकरण पहाडीच्या पायथ्याशी असलेल्या वनात वन तलावाची गरज आहे. ५५२ कंपार्टमेंटच्या २ कि.मी. परिसरात कुठेही तलाव नाही. रेंगेपार तलाव, दल्लीचा फुटका बोडी या दोन पाण्याच्या साधनांवर शशीकरण पहाडी व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. अनेकदा पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वन तलावाचे काम केल्यास वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास मोठी मदत होईल. शशीकरण पहाडी परिसरात घनदाट जंगल आजही पहावयास मिळते. या जंगलात अस्वल, बिबट, हरिण, सांबर, निलगाय, वाघ, रानकुत्री, तडस, रानमांजर आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात. प्राण्यांना पिण्याचे पाण्याची सोय नसल्यामुळे बरेचदा या जंगलातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. यात प्राण्यांना जीव गमवावा लागतो. शंभर वर्षापूर्वी इंग्रजाच्या काळात ५५२ कंपार्टमेंटमध्ये तलाव बांधल्याचे पुरावे आजही आहे. त्या तलावाची पाळ फुटली असल्यामुळे पावसाळ्यात या तलावातील पाणी सरळ जंगलात वाहून जाते. त्यामुळे या तलावाची दुरूस्ती केल्यास तलावात पाणी साठवून ठेवण्यास मदत होईल. तसेच वन्य प्राण्यांना सुध्दा पाण्याची सोय होईल. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वन तलावाची दुरूस्ती करण्याची गरज आहे.

टॅग्स :forestजंगल