शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

रोहयो कामावर नियंत्रण कुणाचे?

By admin | Updated: April 27, 2016 01:55 IST

हिवाळा असतानाच रोजगार हमी योजनेची कामे सुरु असली पाहिजे. पण तालुक्याची परंपरा रोहयो काम उन्हाळ्यामध्ये मिळतो.

प्रशासनाचे लक्ष नाही: वाऱ्यावर चालते कामुबाराभाटी : हिवाळा असतानाच रोजगार हमी योजनेची कामे सुरु असली पाहिजे. पण तालुक्याची परंपरा रोहयो काम उन्हाळ्यामध्ये मिळतो. शंभर दिवसही काम मिळत नाही. कामाचा मोबदला सुद्धा बरोबर नाही. यामध्ये मंजुरांचे नुकसान दिसते. तरी पण या रोहयोच्या कामावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही.अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये अनेक गावात रोहयोची कामे सुरु आहेत. रखरखत्या उन्हाच्या चटक्यांना तोंड देत मजूर काम करतात. पण रोजगार हमी योजनेची कामे सुरळीत चालतात काय? कामावर योग्य प्रमाणात मजुर आहेत काय? अठरा वर्षांच्यावरील मजुर आहेत काय? किती काम करतात हे, ६० वर्षाच्या आतमधील मजुर आहे काय? रोहयो कामाच्या आढावा नोंदवही म्हणजेच संपूर्ण रेकार्डचा वेळोवेळी भरला जातो काय? रेकार्डनुसार मजुर असतात काय? मजुर वेळेवर कामावर उपस्थित होतात काय? अशा बऱ्याच प्रश्नांवर कोणत्याच अधिकारी व पदाधिकारी वर्गाचे लक्ष नाही. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायतचे सुद्धा नियंत्रण नाही. त्यामुळे संपूर्ण कारभार वाऱ्यावर दिसत असून अनागोंदी कारभार चालतो अशा चर्चांना ऊत आले आहे.रोजगार हमी काम कमी, एक कुपण दिवसभर तपन, येतो बाबू देतो ढबू अशा म्हणी ही रोहयोच्या कामांना घेऊन प्रचलीत आहेत. पण या उलट काम होत आहे. कारण सध्या परिसरात वेळेवर मजुर हजर होत नसून उशीरा उपस्थित होतात. अरेरावीपणाने काम करतात. रोहयो काम पाहणाऱ्या रोजगार सेवकांवर दडपण आणतात. दडपण आणून अर्ध्याच वेळेत काम वरून घराकडे निघतात. कामावरून बाहेर काम करतात. हजेरी लावण्यास सांगतात. तर रोहयो कामावरील माती साहित्य बळजबरीने किंवा लालच पद्धतीने लंपास करुन स्वत:चे काम करतात. कामावरील माती कामावरच वापरत नाही तर बाहेर नेली जाते.असेही काम आजकाल होतात, पण याकडे लक्ष कुणाचे नाही.संबंधित विभागाचे अधिकारी भेट देत नाही. तर उन्ह लागते म्हणून कार्यालयातच झोपा काढतात. कधी-कधी तर रोहयोची कामे, मंजूर करीत नाही. मजुरांना बाहेर रोजगारासाठी पलायन करावे लागते. तर काम पाहणाऱ्या कर्मचारी वर्गामुळे मजुरी बरोबर वेळेवर मिळत नाही. रोहयोसाठी लागणारे दस्तावेज नमुना क्रमांक-१ नमुना क्रमांक ४ व नमुना क्रमांक-८ न भरताच मजुरांना कामावर घेतल्या जाते. रोहयो कामाच्या यादीमध्ये घोळ करुन नावाची अफरातफर केली जाते. जेणे करुन तो मजुर कामावर येऊ नये. अशा अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या अडचणी असतात. पण कुणाचे लक्ष नाही. रोहयोच्या कामावर होणाऱ्या संपूर्ण वाईट कामावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. यासाठी रोहयो अधिकारी रोहयो कार्यक्रम अधिकारी, तलाठी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील अशा अधिकारी व पदाधिकारी वर्गाने लक्ष घालून शासनाच्या रोजगार हमी योजनेचे कार्य व्यवस्थीत व्हावे म्हणून जातीने लक्ष घालावे अशी मजुरांची मागणी आहे. (वार्ताहर)