शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नवेगावबांध-नागपूर बसचे स्वागत

By admin | Updated: April 23, 2015 00:45 IST

नवेगावबांध येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून नागपूरला जलद बस सकाळी ६.३० वाजता धावते.

महामंडळाचे कौतुक : प्रवासी सुखावलेबाराभाटी : नवेगावबांध येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून नागपूरला जलद बस सकाळी ६.३० वाजता धावते. परत त्याच दिवशी नागपूर ते नवेगावबांधकरिता सायंकाळी ५.३० ला नागपूरवरुन येते. ही एक मोलाची संधी महामंडळाने नागरिकांना प्राप्त करुन दिली. नागरिकांना काही कार्यालयीन कामे आटोपून एवढ्या मोठ्या अंतरावरुन स्वगावी एकाच दिवशी परत येण्याची सोय झाली आहे.तालुका अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असल्याचा गवगवा आहे. मात्र परिस्थितीशी झगडताना असलेल्या संपूर्ण राज्यात केंद्रापासून तर प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जनतापार्टी शासनकर्ते आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून नागपूर विभागात शहरापासून तर खेड्यापर्यंत धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस काही भागात पोहोचत नाही. याच प्रकारातला हा एक नागपूर ते नवेगावबांध या मार्गावर धावणाऱ्या एस.टी.चा आहे. मात्र महामंडळाची बस धावताना जवळजवळ एक महिन्याचा कालावधी झाला आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या ओळखून एस.टी. महामंडळाने गोरगरीब, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शासकीय व निमशासकीय आणि कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी सुद्धा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.ने प्रवास करतात. नवेगावबांध ते नागपूर मार्गावर धावणाऱ्या एस.टी.मुळे सामान्य जनता व प्रवाशी यांना सुगीचे दिवस आले आहे. या बसमुळे प्रतिष्ठित नागरिक आपल्या स्वागतार्थ भावनेचे उत्कंठादायक मोलाचे उद्गार काढतात. नवेगावबांध ते नागपूर मार्गावर धावणाऱ्या एस.टी.चे नवेगावबांध, मुंगली, भिवखिडकी, खोली, बोंडे, डोंगरगाव, कान्होली, कोहलगाव, धाबेपवनी, परसोडी रैयत, चान्ना, कोडका, जांभळी, एलोडी, रामपुरी इत्यादी आजूबाजूच्या परिसरातून प्रवास करतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.चे नागरिकांकडून स्वागत आहे. जि.प.सदस्य मधुकर मरस्कोल्हे, पं.स. सदस्य महादेव बोरकर, पं.स. सदस्य किशोर तरोणे, माजी आ. दयाराम कापगते, के.ए. रंगारी, श्रीमती विशाखा साखरे, माजी जि.प. सदस्य संग्रामे, ऋषी पुस्तोडे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)