शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

२८ गावांवर ६२ लाखांची पाणीपट्टी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उतरतीकळा लागली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतींची उदासिनता : शुद्ध पाण्यासाठी नळाचे पैसे भरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावांसाठी सुरू करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना नियोजना अभावी आणि ग्रामपंचायतींच्या उदासिनतेमुळे २७ गावांनाच पाणी पुरवठा करीत आहे. या २७ गावांवर जून अखेरपर्यंत ६१ लाख ८३ हजार २९० रूपये थकीत आहेत.लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उतरतीकळा लागली आहे. आमगाव नगर परिषद व या योजनेचे पाणी वापर करणाऱ्या ग्रामपंचायतींनी पाण्याचे बिल त्वरीत भरून या योजनेला अविरत सुरू ठेवण्याची गरज आहे. या योजनेतून गावकऱ्यांना पाणी पुरविणाºया ग्रामपंचायती आमगाव तालुक्यात २३ तर एक नगर परिषद आहे. ग्रामपंचायत बोरकन्हार या गावावर २ लाख ७३ हजार ६०० रूपये, बाम्हणीवर २ लाख १७ हजार ५२०, शिवणीवर २ लाख ९३ हजार ३६८, चिरचाळबांध ४ लाख ६७०, खुर्शीपार २ लाख ४२ हजार ७७०, जवरी २ लाख ७७ हजार ३८०, मानेगाव २ लाख २४ हजार ४४०, ठाणा ४० हजार ८६०, बोथली १ लाख ५० हजार ५४०, सुपलीपार ४७ हजार २०८, कालीमाटी २ लाख ७ हजार ३४२, किकरीपार ३ लाख २४ हजार ६८०, कातुर्ली ४ लाख ३१ हजार ४६२, मोहगाव ६२ हजार ९००, बंजारीटोला १ लाख २० हजार ४००, ननसरी ८३ हजार ३२०, सरकारटोला २ लाख ४७ हजार ९२०, घाटटेमणी १ लाख ४४ हजार ३५०, पानगाव १ लाख १७ हजार ६९०, फुक्कीमेटा १ लाख १० हजार ९६२, धामनगाव १ लाख ३ हजार ३७०, मुंडीपार १ लाख ९ हजार ९५०, भोसा ३५ हजार २९०, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ७ लाख ८० हजार १४४ रूपये, सातगाव १ लाख २३ जार १०० रूपये, कारूटोला १ लाख १३० रूपये, हेटी १ लाख ३० हजार ७६० रूपये तर आमगाव नगर परिषदेवर ७ लाख ८१ हजार १६४ रूपयाचे बिल आहेत.आमगाव नगर परिषदेत आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे सात लाख बिल इतरांच्या तुलनेत कमी आहे. परंतु या सर्व गावांवर असलेली थकबाकी पाहता साखरीटोला या ग्रामपंचायतीवर मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.८ सप्टेंबरपूर्वी थकीत रक्कम भराजून २०१९ अखेर पर्यंत ग्रामपंचायत पातळीवर थकीत असलेला नळाच्या पाण्याचा पैसा तत्काळ जमा करावे. योजना सुरळीतपणे सुरू राहण्यास सहकार्य करावे. अन्यथा येणाऱ्या १५ सप्टेंबर २०१९ पासून थकीत ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTaxकर