शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

भाजीपाल्याचे भाव कडाडले

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

पावसाच्या दडीने अकोला बाजारपेठेत तेजी; महागाईचा भडका.

विवेक चांदूरकर / अकोलामृग नक्षत्र सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी पाऊस पडला नसल्यामुळे बाजारपेठ प्रभावित झाली आहे. डाळींसह कडधान्याच्या भावात १0 टक्क्यांनी तेजी आली असून, भाजीपाल्याचे भाव तर दुपटीने वाढले आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. पावसाच्या दडीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पाणीच नसल्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. अकोल्यात पुणे, मध्य प्रदेश, अमरावती, बुलडाणा, खामगाव, नाशिक, इंदूर येथून भाजीपाला येतो. सध्या मात्र अमरावती, नाशिक व खामगाव येथूनच भाजीपाला येत आहे. त्यातही मागणीच्या तुलनेत भाजीपाला कमी येत असल्यामुळे व्यापारी व दलाल यांनी याचा फायदा घेऊन भाजीपाल्याच्या भावात प्रचंड वाढ केली आहे. एक महिन्यापूर्वी ८0 रुपये किलो असलेल्या सांभाराच्या भावात दुपटीने वाढ होऊन आता १८0 रुपये किलो झाला आहे, तर पालक, टमाटर, वांग्याच्या भावातही दुपटीनेच वाढ झाली आहे. भाजीपाल्यासोबतच फळांवर पाऊस न येण्याचा प्रभाव पडला आहे. बाजारात चिकू मिळणे दुरापास्त झाले असून, ६0 रुपये किलो असलेले चिकू १00 ते १२0 रुपये किलो दराने मिळत आहेत, तर २0 रुपये किलोने मिळणारी मोसंबी आता ७0 रुपये किलो झाली आहे.