शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

तिरोडा कृउबासमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात

By admin | Updated: October 17, 2015 02:35 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाला स्वत:हून सुरुवात करण्यात आली.

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाला स्वत:हून सुरुवात करण्यात आली. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी समितीचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस यांच्यासमवेत सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत आपण स्वच्छेने सहभागी व्हावे असे आवाहन केले. सर्वांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली. गुरुवारी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले. परिसरातील किरायेदार यांनी सुद्धा स्वत:च्या दुकानात कचरापेटीची व्यवस्था करावी, असेही आदेश देण्यात आले. यानंतरही कुणी दुकानदाराने कचरापेटी न ठेवता कचरा परिसरात केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी समितीचे सचिव आर.सी. बैस, लेखपाल के.एस. बिसेन, निरीक्षक सी.एन. चव्हाण, लिपिक के.के. शुक्ला, आर.एम. मडावी, ए.जी. रहांगडाले, टी.एफ. ठाकरे, पी.आर. खोब्रागडे, ए.आर. नंदेश्वर, के.पी. कटरे, आर.एम. उके, ए.बी. पटले, सी.के. पटले, पी.बीे. बघेले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)