शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रबीसाठी देणार बाघ इटियाडोहचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी रब्बी पिकांसाठी देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी केली. यावर बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी रब्बीसाठी पाणी देण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंत्यांची ग्वाही : शेतकऱ्यांच्या उपस्थित बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : यंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या रब्बी धानाची रोवणी सुरू असून त्यासाठी पाण्याची गरज आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून हे पाणी रब्बी पिकांसाठी देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांनी केली. यावर बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी रब्बीसाठी पाणी देण्याची ग्वाही दिली.बाघ इटियाडोह सिंचन प्रकल्पाचे पाणी आमगाव तालुक्यातील रब्बी पिकांसाठी देण्यात यावे. यासाठी कालीमाटी येथे रविवारी शेतकºयांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला आ. सहषराम कोरोटे, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जि.प.सदस्य सुरेश हर्षे,बाबुलाल दोनोडे, टिकाराम मेंढे, सेवकराम डोये, सुनील ब्राम्हणकर, हंसराज चुटे, संजू बहेकार,उल्हास बहेकार, यशवंत गौतम, सरपंच दोनोडे, रुपचंद गिºहेपुंजे, विजय भांडारकर, जयप्रकाश मेंढे, संतोष कापसे, भोजराज सोनवाने, गोपाल बाबा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पदाधिकारी व शेतकºयांनी बाघ इटियाडोहचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्याचा मुद्दा मांडला. यावर कार्यकारी अभियंत्यांनी रब्बीसाठी पाणी देण्यात येईल एकाही शेतकऱ्याचे पीक मरु देणार नाही. पाण्याचे नियोजन करुन सर्वच शेतकºयांना पाणी देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी शेतकºयांनी इतरही समस्या मांडल्या.