शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वाघ नदीला पूर, बोटीची व्यवस्था न झाल्याने धानोली येथील दिहारी कुटुंब संकटात

By अंकुश गुंडावार | Updated: August 15, 2022 23:01 IST

दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.

गोंदिया - सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला आणि कालीसरार, तसेच देवरी तालुक्यातील सिरपूर या तिन्ही धरणांचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे वाघ नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान धानोली येथील दिहारी कुटुंब वाघनदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या शेतात अडकून पडले आहे. १५ ऑगस्टच्या सायंकाळी उशिरापर्यंत बोटेची व्यवस्था न झाल्याने हे कुटुंब तेथेच अडकून आहे. मात्र, पाण्याची पातळी आणखी वाढली तर या कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ शकते.

हे कुटुंब शेतात मकान (घर) बनवून राहत आहे. त्यांच्या मकानाला पुराच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढले आहे. गेल्या ३५ तासांपासून संकटात सापडलेल्या दिहारी कुटूंबाला सुखरूप बाहेर आणण्यासाठी गावातील काही युवक प्रयत्न करत रस्सी आणि ट्युबच्या सहाय्याने त्यांच्यापर्यंत गेले. परंतु कुटूंबातील ८० वर्षीय म्हाताऱ्याने रस्सी पकडून बाहेर येण्यास असमर्थता दर्शवली. यामुळे त्याचा मुलगा आणि सुनेनेसुद्धा बाहेर येण्यास नकार दिला. युवकांनी त्यांची जनावरे बाहेर काढली. 

दरम्यान सालेकसा चे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी त्याठिकाणी भेट दिली. यावेळी लोकांनी बोटेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र, तहसीलदारांनी कोणतेही प्रयत्न केले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. १५ ऑगस्टला सायंकाळी उशिरापर्यंत बोटेची व्यवस्था झाली नाही. यामुळे दिहारी कुटुंब पुरातच अडकून आहे. पाण्याची पातळी आणखी वाढली तर तिघांचा जीव धोक्यात येऊ शकते.

टॅग्स :floodपूरFarmerशेतकरीriverनदी