शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिक्षकांचे शाळा बद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:09 IST

मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देअनुदानाची मागणी : शिक्षणमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : मागील १८ वर्षापासून उच्च माध्थमिक शिक्षक विना वेतन सेवा देत आहेत.परंतु शाळांना १०० टक्के विना वेतन सेवा देत आहेत. मात्र शाळांना १०० टक्के अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे बेहाल होत असून त्यांच्यासमोर कुुटुंब कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला. या मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समिती जिल्हा गोंदिया अंतर्गत शिक्षण मंत्री यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठविले. निवेदनातून मागील १८ वर्षापासून उच्च माध्यमिक शिक्षक विनावेतन सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती फारच गंभीर झाली आहे. कौटुंबिक जवाबदाऱ्या पार पाडतांना अडचणी येतात त्यामुळे काही शिक्षक आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे शासनाने विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना १०० टक्के अनुदान दयावे, अन्यथा नाईलाजास्तव शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हावे लागत आहे.याकरिता शासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शाळा बंद आंदोलनामध्ये एच अ‍ॅन्ड टी कनिष्ठ कला महाविद्यालय सडक-अर्जुनी सावित्रीबाई मस्के कनिष्ठ महाविद्यालय खोडशिवनी, हिरालाल जैन कनिष्ठ महाविद्यालय खोबा,विक्रमबाबा कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव, फुलीचंदजी भगत कनिष्ठ महाविद्यालय कोसमतोंडी, सचिन कनिष्ठ महाविद्यालय पाटेकुर्रा,बनारसीलाल अग्रवाल कनिष्ठ महाविद्यालय सडक-अर्जुनी यांचा समावेश आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारTeacherशिक्षक