शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गोंदियाला मोठ्या शहरांनी जोडणार सुप्रिमो एअरलाईन्स

By admin | Updated: November 10, 2016 00:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील १० ठिकाणांतून प्रवासी विमान सेवा सुरू करण्याची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती.

बिरसी एयरपोर्ट : २४ तासांत होऊ शकते उड्डाणासाठी तयारगोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील १० ठिकाणांतून प्रवासी विमान सेवा सुरू करण्याची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यापैकी एक ठिकाण गोंदियासुद्धा आहे. गोंदियापासून केवळ १८ किमी अंतरावर असलेल्या बिरसी विमानतळावर नागरी उड्डानासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत.सुविधा उपलब्ध असल्यामुळे केवळ २४ तासांत प्रवासी विमान सेवा सुरू केली जावू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील सुप्रीमो एअरलाईन्स विमान सेवा सुरू करण्यासाठी आपली आवड दाखवित आहे. ती ६० सीट्सची विमानाची सेवा गोंदियातून सुरू करण्यासाठी तयार आहे. जर सर्वकाही योग्यरित्या चालले तर ही सेवा लवकरच सुरू होवू शकेल. गोंदिया ते नागपूर-रायपूर होत ही सेवा मुंबई व इतर मोठ्या शहरांसाठी सुरू होवू शकेल. यासाठी आवश्यक व्यवस्था बिर्सी एअरपोर्टवर उपलब्ध आहे.येथे दोन टर्मिनल बिल्डिंग बनून तयार आहेत. १२५ प्रवाशांच्या क्षमता असलेले विमान सहजतेने उतरू व उडू शकतात. २४ तासांत लँडिंगची सुविधा उपलब्ध होईल. रनवेची आॅपरेटिंग व्यवस्था दोन हजार २०० मीटर असावी लागते, मात्र येथे तीन हजार २०० मीटर लांब रनवेची व्यवस्थासुद्धा येथे आहे.केवळ प्रवासी मिळतील किंवा नाही, याच अडचणीत खासगी एअरलाईन्स मागेपुढे पाहतात. आधीसुद्धा येथे अशा प्रकारची तयारी काही खासगी कंपन्यांनी दाखविली होती. परंतु आता काहीतरी होवू शकेल, अशी आशा केली जात आहे.ब्रिटिशकालीन युद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या विमानतळाचा आतापर्यंत योग्यरित्या उपयोग करण्यात आला नाही. परंतु आता उपयोग होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. असे झाले तर निश्चितच गोंदिया शहराचे महत्व वाढणार आहे. (प्रतिनिधी)प्रवासी विमान सेवेसाठी पूर्ण व्यवस्था आधीपासूनच आमच्याकडे उपलब्ध आहे. जर आज विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो तर केवळ २४ तासांत आम्ही ही सेवा देण्यासाठी तयार आहोत.-सुभाष प्रजापती,निदेशक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, बिरसी विमानतळ गोंदिया.