शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:19 IST

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बºयापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतीच्या कामाला वेग : अनेक ठिकाणी रोवणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बऱ्यापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.यंदा मृग नक्षत्राची सुरुवात चांगल्या पावसाने झाली होती. परंतु त्यानंतर पूर्ण मृग नक्षत्र कोरडा गेला. एवढेच नव्हे तर भरपूर पाऊस पडणारा आद्रा नक्षत्र सुद्धा कोरडा गेला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता सावध पवित्रा घेतला व पेरणी रोखून थांबविली. मात्र काही शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी केली. त्यानंतर सतत १५ दिवस पाऊस पडला नाही आणि पºहे अर्धे उगवलेच नाही. ज्यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात पेरणी केली आता त्यांचे पºहे उगवले. परंतु पाणी असून सुद्धा नर्सरी आखूड असल्याने रोवणी योग्य झाल्या नाहीत. त्यामुळे आणखी एक आठवडा रोवणीला सुरुवात करायला उशीर होऊ शकतो.या दरम्यान ज्यांची नर्सरी वाढीत आली, त्यांनी रोवणी सुरु केली आहे. सतत पाऊस पडत राहिला तर सर्वांच्या रोवण्या जुलैअखेर किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपणार, असे चित्र आहे. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतीच्या कामाला जोमाने सुरूवात झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.काही भागात अजूनही दमदार पावसाची वाटतालुक्यातील झालीया, कावराबांध, बिंझली परिसरात तसेच सोनपुरी, बाम्हणी परिसरात अजून दमदार पावसाची वाट शेतकरी बघत आहे. या भागात कोरडवाहू रेताळ किंवा खडकाळ जमीन असल्याने शेतात पाणी जास्त काळ थांबून राहत नाही. या भागात सतत आठ दिवस पर्जन्यमान झाल्याशिवाय जल संग्रहण होत नाही. अजूनही या भागात रोवणीला खरी सुरुवात झाली नाही. शेतकरी दमदार पावसाची वाट आहे. यातच सालेकसा, पिपरीया, दरेकसा, बिजेपार आदी परिसरात पुरेसा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस