शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादनाला फटका

By admin | Updated: April 12, 2015 01:32 IST

मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.

सालेकसा : मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. झाडावरील कोवळ्या कैऱ्याखाली पडून वाया गेल्या आहेत. त्यामुळे आंबा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे व अमराई मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. साधारणत: आंब्याचे उत्पादनाचा विचार केला तर कोणत्या वर्षी पीक फार कमी असते तर कोणत्यावर्षी भरघोष उत्पादन मिळते असे सततचे अनुभव शेतकऱ्यांना होत असते. मागील वर्षी आंब्याचे उत्पादन फारच कमी होते. त्यामुळे गावरान आंब्याच्या स्वाद घेणाऱ्यांना सुध्दा बैगनपल्ली आंब्याचे काम चालवावे लागले. यंदा गावरान आंब्याच्या प्रत्येक झाडाला भरपूर बहर आला होता. काही दिवसापूर्वी आमवृक्षांना सुवासिक बहर असताना वादळी वाऱ्यासह पाऊस आला होता. त्यामुळे आमवृक्षांचा बहर मोहर खाली झडून पडला. भावी भरघोष उत्पादनावर फटका बसला. आता मागील दोन दिवसापूर्वी आलेला जोरदार वादळी वारा आणि पाऊस यामुळे झाडाला लागलेले कोवळे आंब्याचे फळ तुडून खाली पडले. छोटे छोटे कोवळे फळ असल्याने ते कोणाच्या उपयोगाचे नसतात. त्यामुळे खाली पडलेले सर्व कोवळे फळ माती पलीत झालेले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे उत्पादन यंदा निम्यावर आल्याचे दिसून येत आहे. आंब्याच्या नुकसानीच्यासुध्दा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावरान आंबा कच्चा असो किंवा पिकलेला असो तो खाण्यासाठीच नाही तर विविध पेय, लोणच, चटणी, पने, आमटी, आमचूर, मुरब्बा असा असंख्य उपयोगात आणला जातो. (प्रतिनिधी)