शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऐन सणासुदीत एस.टी.ची सेवा पडली ठप्प,प्रवाशांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पाेहोचले. आता तुरळक बसेस सुरू असून प्रवाशांना माेठे हाल सहन करावे लागते. एरव्ही दिवाळीच्या दिवसात पाय ठेवायलाही बसस्थानकात जागा नसते. मात्र, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच ग्रामीण भागात प्रवासासाठी सुरक्षित वाहन म्हणून प्रवासी एस.टी.लाच प्राधान्य देतात. मात्र, मागील आठ दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन संप पुकारला आहे. त्यामुळे एस.टी.ची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत तर विभागाचे सुद्धा दरराेज सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान हाेत आहे. भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पाेहोचले. आता तुरळक बसेस सुरू असून प्रवाशांना माेठे हाल सहन करावे लागते. एरव्ही दिवाळीच्या दिवसात पाय ठेवायलाही बसस्थानकात जागा नसते. मात्र, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट दिसतो.

साडेतीन काेटी रुपयांचे एस.टी.चे नुकसान- भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारात या संपामुळे दरराेज एस.टी. महामंडळाचे सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान हाेत आहे.- दरराेज बसफेऱ्या रद्द हाेत असल्याने महामंडळाला नुकसान सहन करावा लागत आहे. दहा दिवसांपासून तुमसर आगार संपावर असल्याने दरराेजचे ७ लाख असे ७० लाख रुपये एकट्या तुमसर आगाराचे नुकसान झाले आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडले- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची २८ टक्के डीएची मागणी दिवाळीपूर्वीच मान्य झाली आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना एक टक्के घरभाडे भत्ता देण्याची मागणी करण्यात येत हाेती, तिही मान्य झाली आहे.nइन्क्रिमेंटबाबत दिवाळीनंतर बैठक घेऊन यावर ताेडगा काढण्यात येणार आहे. यासाठीच आता संप सुरू आहे. 

प्रवाशांच्या खिशाला फटका

- ऐन दिवाळीत एस.टी.चा संप सुरू असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवाश करावा लागताे. त्यांचे दर आता दुप्पट झाल्याने माेठा फटका बसताे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या शनिवारपासून संप पुकारला आहे. सुरुवातीला केवळ तुमसर आगार या संपात सहभागी झाले हाेते तेव्हा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, आता भंडारा विभागातील सहाही आगारांतील कर्मचारी संपावर गेले आहे. अशा स्थितीतही काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने बससेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. एस.टी.चे सरासरी दरराेज ४५ लाखांचे नुकसान हाेत आहे.- डाॅ. चंद्रकांत वडसकर विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप