शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तलाव व बोडी खोलीकरणात घोळ

By admin | Updated: July 3, 2015 02:16 IST

तालुक्यातील जवरी येथे शासन निधीअंतर्गत सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत गावातील २० लाखांच्या निधीतून तलाव खोलीकरण तर बोळी खोलीकरणावर...

आमगाव : तालुक्यातील जवरी येथे शासन निधीअंतर्गत सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत गावातील २० लाखांच्या निधीतून तलाव खोलीकरण तर बोळी खोलीकरणावर ११ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु या दोन्ही कामात मोठ्या प्रमाणात घोळ करून अभियंता व कंत्राटदारांनी शासन निधीचा गैरवापर केला असल्याची माहिती पुढे आली आहे.आमगाव तालुक्यातील जवरी येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय तर शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळावी याकरिता शासन योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाची कामे मंजूर करण्यात आले. या कामांची देखरेख लघू सिंचन उपविभागीय कार्यालय यांच्याकडे आहे. तर कामावरील निधीचा प्रारुप ठरवून देण्यात आले आहे. गावातील तलावांचे खोलीकरण करण्याच्या कामांकरिता २० लाखांचे नियोजन तर बोळी खोलीकरण व पाणीघाट बांधकाम करण्याकरिता ११ लाखांच्या निधीचे नियोजन शासनातर्फे मंजूर करण्यात आले. परंतु सदर दोन्ही कामांवरील निधीचा बट्ट्याबोळ करण्याची कामे अभियंता व कंत्राटदारांनी केल्याचे पुढे आले आहे.तलाव व बोळी खोलीकरण व पाणघाट बांधकामातील अनियमितता कामावरील प्रत्यक्षदर्शनानेच पुढे येते. तलाव व बोळी खोलीकरण नियमाप्रमाणे करण्यात आले नाही. खोलीकरणाची उंची दर्शवून मजुरांचा निधी व खोलीकरणाच्या दरावर डल्ला मारण्यात आल्याचे निदर्शनात येत आहे.सदर बोळी खोलीकरणात ठराविक उंचीवरील खोलीकरणातील घोळ पुढे करुन पाणघाट बांधकामात निकृष्ठ गौण खनिजांचा वापर करुन बांधकाम करण्यात आले आहे. पाणघाट बांधकामातील अनियमिततेमुळे पाणघाटावरील भेगा प्रत्यक्ष पाहणीत दिसून येत आहे. सदर बांधकामावरील मार्गदर्शक सूचना ग्रामपंचायत व तहसीलदार यांच्याकडून घेणे बंधनकारक आहे. परंतु लघू पाटबंधारे उपविभागातील अधिकारी व अभियंत्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नियंत्रण नसल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी कामावरील दर्जा खालावून मर्जिप्रमाणे कामे पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली सिंचन सुविधा या घोळामुळे मागे पडली आहे.सदर तलावाचे खोलीकरण, बोळीचे खोलीकरण व पाणघाट बांधकामाची चौकशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी व झालेला घोळ उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)