शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

औषधीचा पुरवठा वेळीच न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

By admin | Updated: September 18, 2014 23:37 IST

शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शनाकरिता शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी औषधाचा पुरवठा होणे आवश्यक असते. मात्र यावर्षी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधाचा

काचेवानी : शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शनाकरिता शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी औषधाचा पुरवठा होणे आवश्यक असते. मात्र यावर्षी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधाचा पुरवठा कृषी विभागाने न केल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळी आणि मावा-तुडतुडा पसरण्याची भीती आहे. आतापर्यंत करपा आणि खोडकिडा धानपिकावर दिसत होता. परंतु शेतकऱ्यांनी प्रयत्न करून या रोगाचे प्रमाण कमी केले. यावेळी लष्करी अळी व मावा-तुडतुडा काही प्रमाणात दिसून येत आहे. त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून कृषी विभागाकडून अद्याप औषधाचा पुरवठा करण्यात आला नाही. कृषी विभागाकडून कमी दरात औषधी मिळणार अशी यावर्षीही शेतकऱ्यांना आशा होती. मात्र आतापर्यंत औषध पुरविण्यात आली नाही. शेतकऱ्यांची यावेळी आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने बाजारातून औषधाची खरेदी कशी करावी? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापासून हलक्या धानाच्या लोंबा निघणे सुरू झाल्या आहेत. यावेळी मावा-तुडतुडा आणि लष्करी अळीचा प्रकोप असतो. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरण आणि दिवसा येणाऱ्या पावसाच्या सरी फुलाव्यावर असणाऱ्या धान्याला नुकसानकारक ठरू शकतात. नैसर्गिक बदलामुळे यावर्षी पाहिजे तसे धानपीक उठल्याचे दिसून येत नाही. गेल्या १५ ते २० दिवसात धानाची वाढ हवी तशी झालेली नाही. तिरोडा कृषी विभागाने औषधाची मागणी केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांना औषधाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे आधीच आर्थिक तंगी सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पीक होईल किंवा नाही, ही चिंता सतावत आहे. शेतकरी वर्गाला शासन किंवा संबंधित विभागाने मोकळ्या मनाने कोणत्याही सुविधा, योजना किंवा मदत दिलेली नाही, असाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)