शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना शाळेत क्वारंटाईन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : संसर्ग टाळण्यासाठी उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तर बाहेर राज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर आता आपल्या स्वगृही परतत आहे. त्यामुळे गावांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. गावात बाहेर जिल्ह्यातून येणाºया मजुरांना शाळेत क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.नवेगावबांध येथील काहीजण रोजगार, शिक्षणासाठी परराज्यात आणि जिल्ह्यात गेले आहेत. शासनाने आता त्यांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.११) बाहेर गेलेल्या नागरिकांचे गावात येणे सुरू झाले आहे. मंगळवारी पाच ते सहा जण पुण्यासारख्या रेड झोनमधून गावात दाखल झाले आहेत. त्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करीत ते घराबाहेर पडून काम करीत आहे.त्यामुळे गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत १४ दिवस क्वारंटाईन करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. इतर शेजारी जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून येणाºया गावकºयांना गावाबाहेरील शाळा, अंगणवाडी, वसतिगृहात १४ दिवस क्वारंटाईन करुन ठेवण्यात येते. मग ग्रामीण भागातच वेगळा नियम कशासाठी लागू केला जातो असा प्रश्न निर्माण केला जात आहे.बाहेरून येणाºयांना १४ दिवस क्वारंटाईन राहा, घरा बाहेर फिरू नका, घरीच रहा, असे कितीही सांगितले तरी ते फिरतातच. याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. म्हणून बाहेरून गावात येणाºया नागरिकांना गावाबाहेर शाळेत क्वारंटाईन करुन ठेवावे अशी मागणी गावकºयांकडून केली जात आहे.याकडे स्थानिक प्रशासनाने आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी नवेगावबांध येथील गावकºयांनी केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात बी.ए.डी विद्यालय नवेगावबांध व मालीनीताई एस. दहीवले आश्रमशाळा एरंडी येथे १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी बाहेरून येणाºया नागरिकांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात यावे. अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या