शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानाचे सादरीकरण

By admin | Updated: February 12, 2015 01:22 IST

टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

गोंदिया : टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा व संनियंत्रण समितीच्या सभेत करण्यात आले.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, आ. राजेंद्र जैन, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. सदस्य राजेश चतुर, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा जनबंधू, जिल्हा भूजल व सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक काझी प्रामुख्याने उपस्थित होते. सादरीकरणातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. मागील पाच वर्षांत ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची निवड या अभियानात करण्यात आली. (प्रतिनिधी)अभियानांतर्गत करण्यात येणारी कामेया अभियानांतर्गत पाणलोट विकास कामे, साखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधाऱ्यांची कामे, नाला खोलीकरण-रूंदीकरण, जुन्या जल संरचनांना पुनर्जीवित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे व साठवण बंधाऱ्यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव व लघु तलावांची दुरूस्ती व नुतणीकरण, क्षमता पुनर्स्थापित करणे, पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, माती नाला व बांधातील गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापरासाठी उपाय योजना करणे, लहान ओढे-नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर-बोअरवेलचे पुनर्भरण करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, पाणी वापर संस्थांना बळकटीकरण करणे, कालव्यांची दुरूस्ती करणे आदी कामे या अभियानांतर्गत करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले.