शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

विविध बोलीभाषांनी ऑनलाईन गाजल्या कोरोना काळातील कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST

अर्जुनी मोरगाव : कोरोनाचा वाढता प्रभाव सुरू असल्याने मानवाचे जगणे हलाखीचे झाले, माणूस फारच चिंतामयी आणि बेजार झालाय, ...

अर्जुनी मोरगाव : कोरोनाचा वाढता प्रभाव सुरू असल्याने मानवाचे जगणे हलाखीचे झाले, माणूस फारच चिंतामयी आणि बेजार झालाय, असाच संदर्भ घेऊन मानवी जीवन आणि कोरोना काळ या विषयाच्या, विविध बोलीभाषांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कवींनी आपल्या कविता ऑनलाईन गाजवल्या आहेत.

कविसंमेलनाचे उद्घाटन भंडाऱ्याचे प्रसिद्ध कवी, लेखक व साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी आभासी पध्दतीने केले. नागपूरचे प्रसिद्ध कवी, लेखक, साहित्यिक व कलावंत डाॅ. बळवंत भोयर यांच्या अध्यक्षतेखालील प्रमुख भाष्यकार, प्रसिद्ध लेखक प्रा. डाॅ. अनमोल शेंडे चंद्रपूर, तसेच कविसंमेलनाचे मुख्य सूत्रधार, मार्गदर्शक, प्रसिद्ध कवी व आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी गोदिंया यांच्या ऑनलाईन उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मीनाक्षी शहारे, जितेंद्र भोयर, अनुपमा जाधव, चित्रा क्षीरसागर, सिद्धेश राजाराम पाटील, काजल नंदरधने, सुरेश मोटघरे, संजय हत्तीमारे, अंगुलीमाल उराडे, राहुल दहिवले, नरेश जाधव, कालिदास सूर्यवंशी, अतुल ढोणे, मंजूषा कऊटकर, कळमेश्वर, महेंद्र गोंडाणे, सरताज साखरे, संजय शिवरकर चंद्रपूर, प्रकाश कांबळे, अरुण गोडे, संगीता वाईकर, नागेश वाहुरवाघ, प्रेरणा प्रदीप, रमेश बेलगे, पी.जी.भामोदे अकोला, निर्मला भामोदे, मनीषा महेंद्र घरडे, सिद्धार्थ चौधरी, सुषमा ढवळे, विनोद राधेलाल मोहबे, महेंद्र कोल्हटकर, राहुल शेंडे, वर्षा सगदेव, संदीप मेश्राम, गौरव लुटे आदी कवी महाराष्ट्रातून सहभागी झाले होते. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन चंद्रपूरच्या कवयित्री सीमा भसारकर यांनी केले. आयोजन सुकेशिनी बोरकर, रतन लांडगे, शैलेंद्र बोरकर, प्रियांका वंजारी, मनोज भगत, संगम नंदागवळी, गुरुदेव रामटेके, के. ए. रंगारी, चेतन नंदागवळी, बंसोड यांनी सहकार्य केले.