शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांच्या शुल्कवाढीने पालक त्रस्त

By admin | Updated: April 27, 2016 01:57 IST

शुल्क नियमन कायद्याच्या अंमलबजावणीस सुरु वात न झाल्यामुळे जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी

वाढता विरोध: शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; लूट थांबविण्याची मागणी गोंदिया : शुल्क नियमन कायद्याच्या अंमलबजावणीस सुरु वात न झाल्यामुळे जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी येत्या सत्रासाठी मनमानी पद्धतीने शुल्कवाढ केली आहे. ही पालकांची लूट आहे. शुल्कवाढीवर नियंत्रणठेवण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलावीत, अशी पालकांची मागणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याने आर्थिक स्थिती सर्वसामान्य असतानाही पालक पाल्याच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा जवळ करू लागले आहेत. अलीकडेच खासगी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पर्धेत आपला पाल्य मागे राहू नये या उद्देशाने पालकदेखील हजारो रु पयांचे शुल्क निमुटपणे भरत आहेत. मात्र येत्या शैक्षणिक सत्रासाठी काही शाळांनी अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क वाढविले आहे. त्यामळे पालक हतबल झाले आहे. दरवर्षी शुल्कवाढ होत असल्याने पालक वर्ग आता त्रस्त झाला असून या शाळा शुल्क वाढीचा विरोध करू लागले आहे. (शहर प्रतिनिधी) शिक्षण विभागाला माहिती दिली जात नाही खासगी शाळांनी शुल्कवाढ केल्याची माहिती शिक्षण विभागाला देणे बंधनकारक असताना या शाळांद्वारा माहिती दिली जात नाही. हे कार्यालय खासगी शाळांवर कारवाई करत नसल्याने शाळा व्यवस्थापन मनमानी शुल्क उकळतात. शुल्क नियमन कायदा अस्तित्वात असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने ठोस पावले उचलून पालकांना न्याय देण्याची गरज आहे, हा तर पैसे कमविण्याचा गोरखधंदा खासगी शाळांनी पालकांना लुटण्याची जणू स्पर्धाच सुरु केली आहे. शुल्कवाढीसोबत, पुस्तके, गणवेष, दफ्तर, टॉय आणि सर्व साहित्य शाळेतून खरेदी करावे, अशी सक्ती केली जात आहे व यासाठी मार्केटपेक्षा अधिक किमतीने साहित्याची विक्र ी केल्या जात आहे. पालकांच्या अगतीकतेचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा गोरखधंदा या शाळा व्यवस्थापकांनी सुरु केला आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अपात्र शिक्षकांचा भरणा खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये सद्यस्थितीत मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. डीएड, बीएड, शिक्षकांऐवजी बारावी, पदवीधर उमेदवारांना अल्पशा मानधनावर नियुक्त केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यच धोक्यात येण्याची शक्यता आहे.