शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-बिलासपूर रेल्वे प्रवासात प्रचाराची नवी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:29 IST

नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी तुम्ही प्रवास करीत असाल तर तुम्हालाही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाची भूमीका समजावून सांगतील. गत काही दिवसांपासून एक चार ते पाच जणांचे पथक या प्रवासात राजकीय चर्चा करून एक प्रकारे आपल्या पक्षाचा प्रचारच करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाडी तुम्ही प्रवास करीत असाल तर तुम्हालाही एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थक आपल्या पक्षाची भूमीका समजावून सांगतील. गत काही दिवसांपासून एक चार ते पाच जणांचे पथक या प्रवासात राजकीय चर्चा करून एक प्रकारे आपल्या पक्षाचा प्रचारच करीत आहे. जणू प्रवासी रेल्वेगाडी त्यांच्यासाठी निवडणूक प्रचाराचे माध्यम झाले आहेत.नागपूर-रायपूर व बिलासपूर दरम्यान दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रवाशादरम्यान अनेकजण राजकीय विषयावर चर्चा करतात. गत आठ दिवसांपासून एका राजकीय पक्षाचे समर्थक नागपूर रेल्वेस्थानकावरून प्रवाशी गाडीत बसतात. चार ते पाच जणांचे हे पथक प्रवासादरम्यान निवडणुकीची चर्चा करतात. त्यानंतर एका विशिष्ट पक्षाची विकासात्मक कामे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रभाव सांगनू प्रवाशांना बोलते करतात. प्रवासांची व्यक्तीगत माहिती घेतात. संबंधित खासदार किती सक्रीय आहे, याची माहिती घ्यायला हे पथक विसरत नाही.३० ते ४० वयोगटातील असलेले हे तरूण प्रथम हिंदीतून संवाद साधतात. सहज वाटणारा हा संवाद आचारसंहितेत बसतो काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचारासाठी ही नवीन शक्कल लढविण्यात आली असून आपली ओळख पटू नये म्हणून दर दोन तीन दिवसांनी पथकातील सदस्य बदलत असल्याची माहिती आहे.आता ही चर्चा आचारसंहितेत बसते की भंग करते असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकrailwayरेल्वे