शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:08 AM

देव किंवा धर्माच्या नावे कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज आहे,.....

ठळक मुद्देचव्हाण : विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक प्रयोग सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : देव किंवा धर्माच्या नावे कोणीही शोषण करीत असेल तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा दूर करुन देशाला बलवान बनविणे काळाची गरज आहे, असे विचार प्रबोधनातून एस.एस. चव्हाण यांनी व्यक्त केले.इसापूर-इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एस. झोडे होते. मार्गदर्शक एस.एस. चव्हाण व अतिथी म्हणून डी.एम. नाकतोडे, बी.के. मस्के, आर.एस.धोटे, पी.यू. मेहंदळे, एम.एन. डोंगरे उपस्थित होते.या वेळी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करुन दाखविले. कोंबडीला संमोहित करणे, अग्नी प्रज्ज्वलित करणे, नारळातून वस्तू कढून दाखविणे, जळता कापूर तोंडात घालणे, चिठ्ठीतील नावे न पाहता वाचून दाखविणे, भूत, भानामती, मंत्रतंत्र, जादू या सर्व गोष्टी निरर्थक आहे. मंत्राने किंवा जादूने कोणालाही मारता येत नाही. जो कोणी मांत्रिक मंत्राने आपला पापड मोडून दाखवेल त्याला अंनिशकडून २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. पण आतापर्यंत कोणीही समोर आलेला नाही. याचाच अर्थ कोणीही जादूटोण्यावर विश्वास ठेवू नये, बुवा, बापू, महाराज यापासून सावध रहावे.प्रास्ताविकातून अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता समितीची भूमिका, तिची उद्दिष्टे व कार्याविषयीची माहिती प्रा.बी.डी. फुलकटवार यांनी दिली. आभार एस.एस. शहारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आर.एम. डोंगरवार, डी.डी. तोंडरे, आर.एल. जाधव, पी.टी. धोटे, डी.सी. लंजे, पी.आय. पुराम यांनी सहकार्य केले.