शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:40 IST

नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.

ठळक मुद्देजनजागृती आवश्यक : वाहन व जनावर धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.एकीकडे माठभर पाण्यासाठी पायपीट सुरु असते. तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपव्यय सुरु असतो. यावर पाबंद घालणे गरजेचे आहे. अन्यथा आपणाला भविष्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.नदीतून पाणी आणताना यंत्रणा पाणी शुद्ध करते. यासाठी पाणी आणणे ते फिल्टर हाऊसमध्ये नेणे, तेथे शुद्धीकरण करणे, मग ते पाणी टाकीत साठवून दररोज वार्डानुसार सोडणे, याकरिता पाण्यासाठी काही खर्च आलेला असतो. पण याचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लीटर पाणी लागते. अशा तºहेने पाण्याचा वपार केला तर पाणी पुरणार कसे.नळाला पाणी जाईपर्यंत अनेकजण नको तितके पाणी वापरतात. घरातील कामे झाली की पाईप जोडतात, मग ते अंगणात व झाडांना पाणी टाकत असतात. सर्वाधिक पाणी वाहन आणि जनावरे धुण्यासाठी वापरले जाते.अनेकजण आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार व अन्य वाहन तसेच जनावरे धुतात. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असते.पाणी बचतीसाठी जनजागृती गरजेचीशहरी तसेच बहुतेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र बहुतेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जातो. असाच पाण्याचा अपव्यय होत राहिल्यास भविष्यात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा समाना करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई