शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:40 IST

नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.

ठळक मुद्देजनजागृती आवश्यक : वाहन व जनावर धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.एकीकडे माठभर पाण्यासाठी पायपीट सुरु असते. तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपव्यय सुरु असतो. यावर पाबंद घालणे गरजेचे आहे. अन्यथा आपणाला भविष्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.नदीतून पाणी आणताना यंत्रणा पाणी शुद्ध करते. यासाठी पाणी आणणे ते फिल्टर हाऊसमध्ये नेणे, तेथे शुद्धीकरण करणे, मग ते पाणी टाकीत साठवून दररोज वार्डानुसार सोडणे, याकरिता पाण्यासाठी काही खर्च आलेला असतो. पण याचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लीटर पाणी लागते. अशा तºहेने पाण्याचा वपार केला तर पाणी पुरणार कसे.नळाला पाणी जाईपर्यंत अनेकजण नको तितके पाणी वापरतात. घरातील कामे झाली की पाईप जोडतात, मग ते अंगणात व झाडांना पाणी टाकत असतात. सर्वाधिक पाणी वाहन आणि जनावरे धुण्यासाठी वापरले जाते.अनेकजण आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार व अन्य वाहन तसेच जनावरे धुतात. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असते.पाणी बचतीसाठी जनजागृती गरजेचीशहरी तसेच बहुतेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र बहुतेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जातो. असाच पाण्याचा अपव्यय होत राहिल्यास भविष्यात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा समाना करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई