शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

मोदी सरकारने विविध योजना राबवून सर्वसामान्यांना थेट लाभ दिला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

गोंदिया : सन २०१४ मध्ये देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत देऊन देशाचा कारभार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती ...

गोंदिया : सन २०१४ मध्ये देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत देऊन देशाचा कारभार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती दिला. त्यामुळे देशाच्या प्रगतीला एक नवी गती मिळाली. देशातील राम मंदिराचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित वाद मोदी सरकारने सोडविला. तर लोकहितार्थ विविध योजना राबवून सर्वसामान्य जनतेला थेट लाभान्वित केल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कार्यकाळाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त तालुक्यातील ग्राम बिरसोला, सतोना, पांजरा, सिरपूर, काटी, दासगाव, पांढराबोडी, घिवारी, रावणवाडी, खातिया, सावरी, नागरा, रतनारा, ढाकणी, लोधिटोला, कुडवा, कटंगी, आसोली, दतोरा, अदासी, खमारी, फुलचूर, कारंदा, नवेगाव (धा) आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपच्या वतीने आशा सेविकांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्यामदेवी ठाकरे, रामचंद्र कटरे, ओमप्रकाश हरिणखेडे, प्रदीप ठाकरे, रमेश शहारे, गुणवंता कटरे, संदीप असाटी, नरेंद्र तुरकर, डॉ. जमरे, सुधीर ब्राह्मणकर, लक्ष्मीकांत अग्रवाल, डॉ. रहांगडाले, संजय गौतम, श्यामलाल ठाकरे, धुरन सुलाखे, कुसोबा मस्के, मंगल सुलाखे, विनोद बिसेन, राजेश हरिणखेडे, गेंदलाल शरणागत, योगराज रहांगडाले, राजेश नागरीकर, आत्मराम दसरे, नामदेव शहारे, संजू ठाकरे, प्रकाश रहमतकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.