शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Election 2019 ; क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दिली. आता यापुढेही विकासाला प्राथमिकता देत जनता आपला निर्णय घेणार असे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल: ठिकठिकाणी प्रचार सभांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना- रिपाईचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी रविवारी (दि.६) विधानसभा क्षेत्रातील ग्राम दतोरा, गुदमा, मोरवाही, इर्री, नवरगाव खुर्द, नवरगावकला, कामठा, पांजरा, लंबाटोला, झिलमिली, छिपीया, चिरामनटोला, परसवाडा येथे सभा घेऊन संबोधित केले.याप्रसंगी मजूर संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम यांनी, गोपालदास अग्रवाल यांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेहमीच आपल्या क्षेत्राच्या विकासाला प्राथमिकता दिली. परिणामी टेमनी-मोरवाही-तांडा उपसा सिंचन योजना मंजूर झाली व त्यामुळे आसोली परिसरातील पूर्ण क्षेत्र सिंचीत होणार आहे. पुढेही विकासासाठी जनतेने योग्य निर्मण घेण्याची गरज असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेतराम कटरे यांनी, क्षेत्राच्या विकासाला गती देऊन अग्रवाल यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जी त्यांना राजकारणा पलीकडे जाऊन थेट मतदारांशी जोडते असे मत व्यक्त केले. अग्रवाल यांनी, क्षेत्राचा विकास हात आपला मूलमंत्र आहे. युवांना शिक्षण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी विविध योजना, वाहतुकीसाठी रस्त्यांचे बांधकाम केले असून प्रत्येक वर्गाला विकासाच्या मुख्य धारेत जोडण्याचे प्रयत्न केल्याचे सांगीतले. क्षेत्रातील जनतेने जाती-धर्माच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाला प्राथमिकता दिली. आता यापुढेही विकासाला प्राथमिकता देत जनता आपला निर्णय घेणार असे मत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, सूरजलाल महारवाडे, बंटी भेलावे, हरिचंद कावळे, मदन पटले, दिनदयाल गायधने, राजेश चतुर, पुरूषोत्तम राऊत, राजू कटरे, ओमेश चौैधरी, कैलाश पटले यांच्यासोबत मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :gondiya-acगोंडियाGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल