शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

Maharashtra Election 2019 ; बॉयोटेक प्रकल्पातून रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 22:10 IST

काँग्रेस पक्ष जे ७० वर्षात करु शकले नाही ते या सरकारने ५ वर्षात करुन दाखविले.सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असून नाबार्डकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने ते पूर्ण होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही.

ठळक मुद्देनितीन गडकरी : आमगाव येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी व औद्योगिक विकासासाठी बॉयोटेक्नालॉजीवर आधारित नवीन प्रकल्प उभारण्याचे सरकारच्या विचाराधिन आहे. येणाऱ्या काळात याची महुर्तमेढ रोवली जाईल. वनसंपत्तीचा वापर करुन इंधन निर्मितीकरिता प्रकल्प राबविण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ आमगाव येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेला संबोंधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने खा. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. येशूलाल उपराडे, परसराम फुंडे, प्रमोद संगीडवार, शोभेलाल कटरे, सुरेंद्र नायडू, अ‍ॅड.बागडे, रघुनाथ भूते, सुभाष आकरे, नरेंद्र वाजपेयी उपस्थित होते.गडकरी म्हणाले, नवीन भारत देशाच्या उभारणीसाठी विकासाची नवी दृष्टी मोदी सरकारने दिली.काँग्रेस पक्ष जे ७० वर्षात करु शकले नाही ते या सरकारने ५ वर्षात करुन दाखविले.सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असून नाबार्डकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने ते पूर्ण होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या नियोजनामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकला नाही.सिंचनाअभावी नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. नदी जोड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटेल आणि वाहतूक देखील स्वस्त व सोयीची होईल.

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाNitin Gadkariनितीन गडकरी