शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

सीमा तपासणी नाक्यावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:18 IST

सीमा तपासणी नाका तयार होवून तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काम झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्रास सोसावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरबांध : सीमा तपासणी नाका तयार होवून तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काम झाले आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्रास सोसावा लागत आहे. या सीमा तपासणी नाक्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन काढणे चालकांसाठी कठीण झाले आहे.या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. शिवाय कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो. सीमा तपासणी नाक्यावर बीओटी तत्वावर सेवा देत असलेल्या सद्भाव कंपनीचा फक्त माल येवो, हाच सिद्धांत सुरू आहे. सदर कंपनीमार्फत वाहनांकडून सेवा शुल्क आकारण्यात येते. परंतु सेवा देण्याचा विषय बाजूला सारुन फक्त सेवा खाण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये माती व मुरुम टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सध्या पावसाळा सुरु असल्याने माती, मुरुम वाहून जात आहे. या ठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ सिमेंट कांक्रीट घालून बुजविण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस