शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित बसगाड्यांमुळे विद्यार्थिनींसह प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : शैक्षणिक नुकसान, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : साकोली आगारातील बसगाड्या साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली-दिनकरनगर या दैनंदिन बसफेऱ्या सुरु असून या गाड्या कधीच वेळेत पोहोचत नाही. दररोज या गाड्यांच्या नियमित वेळापत्रकात बदलामुळे शालेय विद्यार्थिनीसह प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसत आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे.यामुळे बस ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमित बससेवा सुरू ठेवली नाही तर सावित्रींच्या लेकींना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोलीवरुन केशोरी करीता सुटणाºया सर्वच बसफेºया कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या बसमध्ये प्रवासी सुद्धा असतात. त्यांना देखील निर्धारित वेळेत कधीच पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत. साकोलीवरुन ५.३० वाजताच्या दरम्यान सुटणारी साकोली-केशोरी रात्रफेरी बस नवेगाववरुन रेल्वे प्रवाशांना पिकप करुन पुढच्या प्रवासासाठी निघणे असा साकोली आगार प्रमुखांचा आदेश असताना सुद्धा ही बस फेरीचे चालक-वाहक रेल्वेच्या प्रवाशांची वाट न पाहता नवेगाववरुन बस सोडून पुढच्या प्रवासाला निघून जातात. परिणामी प्रवाशांना त्रास भोगून केशोरीपर्यंत यावे लागते. मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ही बस फेरीसुद्धा निश्चित केलेल्या वेळेत कधीच येत नाही. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत अहे. या बसच्या अनियमितपणामुळे या परिसरात परिवहन मंडळाविषयी असंतोष व्याप्त आहे. अनेकदा शाळा प्रमुखांनी यासंबंधी आगार प्रमुखाकडे तक्रार केली पण त्यांनी सुध्दा त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थिनी आणि प्रवाशांची समस्या कायम आहे. साकोलीवरुन केशोरीकरिता सुटणारी रात्रपाळीतील बस नवेगावबांध येथे रेल्वे प्रवाशी आल्याशिवाय सोडू नये,त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरापासून साकोली-केशोरी, साकोली-राजोली, साकोली कुरखेडा,साकोली दिनकरनगर या बसफेऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वेळेवर सोडण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी संघटना प्रमुख पिंटू मशिद यांनी दिला आहे.

टॅग्स :state transportएसटी