शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा घ्यावा? : अर्ज कुठे करावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:56 IST

अडीच हजारांची शिष्यवृत्ती : किमान ६० टक्के गुण आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

विशेषतः मातंग समाजातील गुणवत्ताधारक, गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. समाजातील हुशार, होतकरू विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असले तरी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ एकदाच मिळतो.

कागदपत्रे काय लागतात ?शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका, पुढील वर्गात प्रवेशाबाबत पत्राच्या स्वयं साक्षांकित केलेल्या छायाप्रती जोडाव्यात, अर्जावर भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे क्रमप्राप्त आहे.

कोणाला किती?

  • दहावी : एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
  • बारावी: दीड हजार रुपये शिष्यवृत्तीची रक्कम आह
  • पदवी व पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
  • अभियांत्रिकी व वैद्यकीय: क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. 

प्राचार्यांचे हमीपत्रशासनाच्या अन्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थी, प्राचार्यांचे एकत्रित हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.

कोणाला लाभ घेता येतो?

  • महाविद्यालये-विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे (कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी भारतीय नागरिक असावा, त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक आहे.

जिल्हानिहाय निवडशिष्यवृत्तीसाठी कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय निवड केली जाते. उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच दिली जाते.

अर्ज कोठे करायचा?अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ येथे करावा.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना