शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

गृहिणींसमोर घर खर्चाचा प्रश्न, महागाईने कोलमडले सर्वांचेच बजेट

By admin | Updated: August 12, 2014 23:50 IST

सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

रावणवाडी : सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्व सामान्यांचे अंदाजपत्रक बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, अल्प भूधारक व विविध क्षेत्रातील कामगार कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोल वरील नियंत्रण सैल केले आहे. त्यामुळे वर्षभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. या दरवाढीचा सर्वच बाबींवर परिणाम होऊन महागाई सतत वाढत चालली आहे. दैनंदिन उपयोगात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर ही वाढतच आहेत. सोबतच बांधकाम साहित्याचे भाव ही गगणाला भिडले आहेत. त्याप्रमाणे विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या कामगारांच्या मजूरीत वाढ होताना दिसत नाही. सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेटच बिघडून टाकले आहे. मानवी जीवनात जीवनावश्यक असलेल्या वस्तंूचे दर दिवशी दर वाढतच आहेत. त्याचा सर्वाधीक परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.दिवसें-दिवस वाढत्या महागाईने सर्व सामान्य गृहिणींचे स्वयंपाक घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे या महागाईने जगणेच कठीण झाले आहे. कष्टकरी शेतकरी शेतमजूरांची कांदा-भाकरीही या महागाईने जेवणात वापरणे कठीण झाले आहे. सध्या कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये किलो असल्याने यावेळी कांदाही डोळ्यात अश्रू आणत आहे. दैनंदिन बहू उपयोगासाठी वापरण्यात येणारे भाजीपाल्याचे भावही गगणाला भिडले आहे. सध्या भाजी बाजारात ६० ते ८० रुपये प्रती किलो दरात भाजीपाला विक्री केला जात आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदी करणे ही अशक्य झाले आहे. वाढत्या महागाईने दैनंदिन गरजा कशा भागवायच्या व संसाराचा गाडा कसा चालवावा असे विविध प्रश्न नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. शासनाने यावर उपाय योजना करावी असे सर्व सामान्य नागरिकांचे बोलने आहे.