शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

खाद्य पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: March 6, 2015 01:38 IST

ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत.

रावणवाडी : ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेल, रेस्टॉरेट व्यवसायिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारत आहेत. कच्या सामग्रीपासून वेगवेगळे पदार्थ बनविण्यात येत असताना अन्न औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत झोेपेचे सोंग घेऊन बसले आहेत.केवळ सणासुदीच्या दिवसात हॉटेल, मिठाई व्यवसायीकांकडे मोजक्या दिवसासाठी तपासणी मोहीम राबविणारे एफडीएचे अधिकारी वर्षभर मात्र बेफिकीर असतात. या विभागातील अधिकारीच ग्रामीण भागातील व्यावसायिकांना निकृष्ट खाद्यपदार्थ विकण्याची मुभा देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. हॉटेल व्यवसायात अन्न पदार्थ, विविध व्यंजने तयार करण्यासाठी असणाऱ्या नियमावलींची अंमलबजावणीच केली जात नाही. तरीही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. दररोज हजारो रुपयांचा व्यवसाय करणारे हॉटेल मालक ग्राहकांच्या आरोग्याची मात्र कोणतीही काळती घेत नाहीत.निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून तयार करण्यात येणार व्यंजन सर्रास विकल्या जात आहे. मात्र सामान्य ग्राहकांच्या त्याच्या दूष्परिणामाची कल्पनाच नसते. त्यामुळे ते पदार्थ बिनधास्तपणे खाऊन ग्राहक विविध आजाराला आमंत्रण देत असतात. ग्रामीण भागात दिवसेंदिवस हा व्यवसाय फोफावत चालला आहे. या सर्व प्रकारावर नियंत्रण आणण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे असताना त्यांच्याकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.हॉटेल व्यावसायिक वेगवेगळी शक्कल लढवित गोड मिठाईत अमर्याद साखरेचा उपयोग करून रासायनिक रंगाने आकर्षक करून विकतात. पण ग्रामीण भागात एफडीएच्या अधिकाऱ्यांनीही कधीही त्यांच्या हॉटेलमधील नमुने घेतल्याचे उदाहरण दिसून येत नाही. (वार्ताहर)