शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गुरुजींचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचावे

By admin | Updated: February 4, 2015 23:16 IST

गुरुजींनी भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना केली. परंतु त्यांचे कार्य फक्त या संस्थेपर्यंतच मर्यादीत नव्हते. त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार नवीन पिढीपर्यंत व्हावा व कर्तृत्ववान

आमगाव : गुरुजींनी भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना केली. परंतु त्यांचे कार्य फक्त या संस्थेपर्यंतच मर्यादीत नव्हते. त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार नवीन पिढीपर्यंत व्हावा व कर्तृत्ववान पिढी निर्माण व्हावी असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी प्रतिपादन केले. बुधवारी (दि. ४) शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. राजेश काशिवार, सत्कारमुर्ती राकेश शर्मा, नामदेव कापगते, मुकेश थानथराटे, भाऊराव उके, लक्ष्मण नाईक, श्रीराम बावनकर, माजी आमदार केशव मानकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक स.रं. अंजनकर, ढे.र. कटरे, रमेश कावळे, हरिहर मानकर, उर्मिला कावळे, लक्ष्मी नागपुरे, जयंती समारंभाचे संयोजक, डॉ. डी.के. संघी, प्राचार्य श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य एस.सी. हनुवते, कार्यकारी प्राचार्य ए.यु. बन्सोड उपस्थित होते. गुरुजींच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलिटेक्निकच्या कार्यशाळेचे उद्घाटन व भवभूती महाविद्यालयाच्या आवार भिंतीचे भूमिपूजन खा. नेते यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शिक्षण, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सत्कारमुर्तींचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना संघी परिवारातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उद्घाटनपर भाषणात खासदार नेते यांनी युवकांना दुरदृष्टी, सहनशिलता व जिद्द हे तीन मंत्र जोपासण्याचे आवाहन केले. संचालन प्रा. उमेश मेंढे, प्रा. तोषीका पटले, शोभा येळे, अश्विनी जोशी, दिनेश राऊत यांनी केले. आभार डॉ. संघी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)