शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:06 IST

भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जाते. पारंपारीक धान शेती टिकविण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकरी राब-राब राबून खरीप आणि रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करतात. मात्र केंद्र सरकारने नुकतेच विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले.

ठळक मुद्देहमीभावात केवळ ८५ रुपयांची वाढ। शेतकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जाते. पारंपारीक धान शेती टिकविण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकरी राब-राब राबून खरीप आणि रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करतात. मात्र केंद्र सरकारने नुकतेच विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले. त्यात धानाच्या हमीभावात केवळ ८५ रुपयांनी वाढ करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभूत हमीभाव देण्याची घोषणा हवेतच विरली असून लागवड खर्चाच्या तुलनेत धानाच्या हमीभावात क्विंटल मागे ८५ रुपये वाढवून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर आणि शेतीनिष्ठ शेतकरी विनोद गहाणे यांनी केला आहे. निवडणुकापूर्वी शासनाने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करुन हरितक्रांतीचे दिवास्वप्ने दाखवून शासनाने शेतकºयांची दिशाभूल केली आहे.सन २०१६-१७ या वर्षात प्रती क्विंटल मागे २०० रुपयाने वाढ करुन दिली होती. त्यावेळेस निवडणुका पुढे होत्या आता निवडणुका संपताच धानाच्या हमी भावात फक्त ८५ रुपयांनी वाढ करुन धान उत्पादक शेतकºयांची थट्टा केली आहे. वास्तविक पूर्वी जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा आताचे दर वाढवून देणे अपेक्षीत होते. पुर्वीच्या हमीभाव दरापेक्षा नुकत्याच जाहीर केलेल्या धानाच्या भावात कमी दर असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती असंतोषाची भावना निर्माण होत आहे.सध्याच्या खताच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याप्रमाणात धानाचे भाव कमी आहेत. त्यामुळे धानाची लागवड करणे परवडणारे सारखे राहिले नाही. पारंपारीक धान शेती सोडण्याच्या मार्गावर आहेत.याकडे शासनाने लक्ष देवून धानाचे हमीभाव प्रती क्विंटल मागे ५०० रुपयाने वाढविण्याची मागणी शेतीनिष्ठ शेतकरी गहाणे यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी